निंबा अंदुरा (ता. अकोला): दिनांक 2 एप्रिलच्या मध्यरात्री 11 वाजता काझी खेळ,
जानोरी मेळ, वझेगाव, मोखा, हिंगणा परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कांदा,
Related News
CPL 2026 : 6 चेंडूत 6 धावांची गरज..! गोलंदाजाने सामना पूर्णपणे फिरवला, पण शेवटची एक चूक अन् हातातला सामना गेला
कॅरेबियन प्रीमियर ...
Continue reading
Thalapathy Vijay : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं; थलपती विजय यांना मोठा झटका, तब्बल 37 खासदारांची पाठ!
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अभिने...
Continue reading
LPG eKYC: एलपीजी ग्राहकांसाठी अलर्ट! 16 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी पूर्ण करा; अन्यथा गॅस आणि सबसिडीवर परिणाम होण्याची शक्यता
LPG e-KYC Update : एल...
Continue reading
Raghav Chaddha meets PM Modi : परिणीती चोप्राचा नवरा राघव चड्ढा मोदींच्या भेटीनंतर पुन्हा चर्चेत; भाजपमध्ये मोठी जबाबदारी मिळणार?
आम आदमी पार्टीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केले...
Continue reading
Aadhaar App PIN विसरलात? घरबसल्या ‘या’ 5 सोप्या स्टेप्स फॉलो करून नवीन PIN करा सेट
आजच्या डिजिटल युगात Aadhaar कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अ...
Continue reading
100 टक्के भारतावर टॅरिफ लावणे आत्मघाती! डोनाल्ड ट्रम्प अडचणीत; अमेरिकेतूनच निर्णयाला विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताविरोधातील टॅरिफ धोरणामुळे पुन्हा एक...
Continue reading
नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं; लैंगिक छळ, मारहाण अन् धमक्या, नागपूरच्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार
परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या ...
Continue reading
Gen Z नंतर जेन अल्फाची चिंता! 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन? मोदी सरकार आणणार ‘SHIELD Bill’
Social Media-Gaming Ban B...
Continue reading
गहू आणि ज्वारी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरणी केलेली असल्याने त्यांचे नुकसान अधिकच गंभीर झाले आहे.
शेतकऱ्यांनी या नुकसानीबाबत शासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी,
अशी मागणी केली आहे. काझी खेळ येथील शेतकरी अनिल शिवराम धुमाळे यांच्या शेतातील
कांदा वादळी पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.
तसेच जानोरी मेळ येथील रमेश परघर मोर, धर्मानंद परघर मोर, दामोदर मस्के, गोपाल खोटरे,
अनंता खोटरे, सचिन काळे, सुधाकर काळे, धनराज खोटरे, गजानन काळे, शांताराम काळे
आदी शेतकऱ्यांचे कांदा आणि ज्वारी पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.
शेतकऱ्यांनी शासनावर नाराजी व्यक्त करत, नुकसानीचा त्वरित पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने वेळेत मदत न केल्यास शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल
आणि त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील,
अशी भीती व्यक्त केली जात आहे.