अमरावती: उच्च शिक्षण आणि शिकवणी वर्गाच्या अपुऱ्या सुविधा असल्याने अनेक विद्यार्थी शहरात येतात.
असेच मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मात्र, या आत्महत्येसाठी पोलिस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Related News
3 राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर; 24 जुलैला मतदान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त PM मोदींचे मोठे विधान; कलम 370 रद्द करणे हीच खरी श्रद्धांजली
21 तास विहिरीत अडकूनही जिवंत राहिली महिला; ऑनलाइन जुगारासाठी रचलेल्या धक्कादायक कटाचा पर्दाफाश
Crime News : 2 महिन्यांत संसार उद्ध्वस्त! नवविवाहितेचा गूढ मृत्यू, कुटुंबाचा हत्येचा गंभीर आरोप
30 दिवसांचा संघर्ष! प्रेयसीसाठी LoC ओलांडणाऱ्या जीशानच्या प्रेमकथेचा हृदयद्रावक शेवट
इराणमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची उघड मागणी? व्हायरल व्हिडीओमुळे जगात खळबळ ; 5 मोठे खुलासे
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात 15 लाखांचा घोटाळा, गर्लफ्रेंडवर उधळले लाखो रुपये
प्रकृती अस्वस्थ असतानाही एकनाथ शिंदेंचे कडक आवाहन, पावसात प्रशासनाला अलर्ट; रुग्णालयातूनही 3 मोठे निर्णय!
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट: 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी; रक्तरंजित हल्ल्याने जग हादरले
मुंबईतील 1 भीषण निष्काळजीपणा! 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, BMC वर गंभीर प्रश्न
मोठा खुलासा! सचिन अहिरांच्या पक्षांतरामागे फडणवीसांची मध्यस्थी? ऑपरेशन टायगरमध्ये दोन उद्योगपतींची भूमिका
7 महत्त्वाचे निर्णय: आत्मा अंतर्गत अकोला तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी किशोर काकडे यांची अविरोध निवड
खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप
शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे जलाराम सोसायटीत राहणाऱ्या 11वीतील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.
मृत विद्यार्थ्याचे नाव प्रसन्न वानखडे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचा रहिवासी होता.
प्रसन्न NEET परीक्षेची तयारी करत होता.
प्रसन्नच्या मामाच्या मते, दीड महिन्यांपूर्वी कार्तिक नावाच्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या वादानंतर, प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले.
या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील एका तपास अधिकाऱ्याने कारवाई टाळण्यासाठी पैशाची मागणी केली,
परंतु पैसे न दिल्याने प्रसन्नला वारंवार पोलीस ठाण्यात बोलवून मानसिक त्रास दिला गेला.
नातेवाईकांची मागणी – दोषींवर कारवाई करा!
प्रसन्नने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर आणि खोटी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि पोलिसी मनमानीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/shande-yancha-do-or-die-gesture-encroachment-holder/

