इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून,
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने PSL (पाकिस्तान सुपर लीग)
स्पर्धेच्या भवितव्याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.
या हल्ल्याच्या घटनेमुळे ८ मे रोजी रावळपिंडीमध्ये होणारा पेशावर विरुद्ध कराची
यांच्यातील सामना धोक्यात आला आहे. PCBच्या बैठकीस PSLमधील सर्व
टीम मालक उपस्थित राहणार असून, स्पर्धा रद्द करायची की पुढे सुरू ठेवायची, याबाबत चर्चा होणार आहे.
सध्या कोणत्याही विदेशी खेळाडूने PSLमधून माघार घेतलेली नाही,
मात्र सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे. PSLच्या १० व्या हंगामाचा सुपर
फायनल १९ मे रोजी नियोजित आहे, पण या घटनेनंतर संपूर्ण स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/viz-nahi-ashi-takrar-mahagat/