नवी दिल्ली, ८ मे २०२५ — पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर,
भारताच्या संरक्षण यंत्रणेत हालचालींना वेग आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज
सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलप्रमुखांसोबत अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली आहे.
Related News
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला येथील अशोक वाटिका परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘अजिंक्य भारत’च्या माध्यमातून...
Continue reading
होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव शिगेला; अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम
मध्य पूर्वेतील राजकीय आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र होत असून अमेरिका आणि इराण यांच्यात...
Continue reading
भीमजयंतीला महावितरणचे सुरक्षा कवच; नागपूरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष आराखडा
भारतीय संविधानाचे शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंत...
Continue reading
स्वरसम्राज्ञींचा अंत: भारतीय संगीतविश्वावर शोककळा, Asha Bhosle यांना अखेरचा निरोप
भारतीय संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाची साक्षीदार असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका
Continue reading
Asha Bhosle यांच्या कुटुंबात दडलेला स्टारडम! खलनायकापासून सुपरस्टारपर्यंत सगळेच कलाकार
भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर नाव म्हणजे Asha Bhosle. आपल...
Continue reading
MTV Splitsvilla 16 मध्ये हिंसाचाराचा वाद! दिक्षा पवारवर चाहत्यांचा संताप; आकांक्षा चौधरीसोबत नेमकं काय घडलं?
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे MTV Spl...
Continue reading
फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब? तज्ञ सांगतात प्रभावी उपाय आणि महत्त्वाच्या सवयी
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण काम, ताण आणि जब...
Continue reading
या बैठकीत, देशातील सध्याची सुरक्षास्थिती, सीमावर्ती भागांतील हालचाली,
ऑपरेशनल तयारी, आणि संभाव्य धोके यांचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.
भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांच्या सध्याच्या सज्जतेचा ताळेबंद या चर्चेत मांडला जात आहे.
ही बैठक काल झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने घेतलेल्या कठोर पावलांनंतर घेतली जात असून,
पुढील रणनिती ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या बैठकीनंतर संरक्षण मंत्री DRDO
(संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) च्या प्रमुखांची भेट घेणार आहेत, जिथे शस्त्रास्त्रांची उपलब्धता,
स्वदेशी उत्पादनांची स्थिती आणि युद्धसज्जतेचा आढावा घेण्यात येणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chandigad-ambalat-hawai/