मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घ...
मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर गावात आज एक अत्यंत क्लेषदायक चित्र समोर आलं –
नाल्याच्या घाण पाण्यातून अंत्ययात्रा. उन्हाळ्याच्या कडक उन्हातही गावकऱ्यांच्या संतापाचा पारा
अधिकच उं...
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील पळसो बढे गावाच्या कासमपुर भागात रात्रीच्या सुमारास तीन संशयित
चोरट्यांचा गावात प्रवेश झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
त्यांच्या सतर्कतेमुळे एक ...
अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत
असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. शहराच्या विविध भागांतून अशा पाण्यामु...
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढत चाललाय. सूर्य जणू आगीतून धग ओकत असल्याची भावना नागरिकांना होत आहे.
राज्याच्या विविध भागांत पाऱ्याने 45 अंशांचा टप्पा पार केला असू...
नवी दिल्ली/इस्लामाबाद:
काश्मीरमधील पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवादी हल्ल्याचा
देशभरात तीव्र संताप उमटत असताना आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान...
इस्लामाबाद :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून
एक कठोर निर्णय घेतले. यानंतर आता पाकिस्तानने भारताला उघड धमकी दिली असून,...
नवी दिल्ली :
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात भारतीय नेव्हीचे अधिकारी विनय नरवाल शहीद झाले.
देशभरातून त्यांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. ...
सूरत:
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात सूरतमधील शैलेश
कलथिया यांचा मृत्यू झाला. बुधवारी उशिरा त्यांचे पार्थिव सूरतमध्ये आणण्यात आले
आणि गुरुवारी त्...
नवी दिल्ली/कराची –
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात विविध
पातळ्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. याचा थेट परिणाम पाकिस्तानच्य...