मुर्तिजापूर : उमई गावात रविवारी सकाळी जुना वाद भडकला आणि दिपक अवधूत वानखडे यांचा खून करण्यात आला, तर त्यांच्या नातेवाईकाला गंभीर जखमा झाल्या. ही घटना २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ...
डॉ.देवयानी अरबट याची अजिंक्य भारतच्या जागर आदिशक्तीचा या नवरात्र उत्सवातील उपक्रमांतर्गत घेतलेली मुलाखत :
अकोला : आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत लोकांना फिटनेस...
भागलपूर (बिहार) : गौरा गावात घडलेली ही घटना एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी वाटावी, पण प्रत्यक्षात घडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.सुरुवात प्रेमाच्या गुंत्यातून
पाच वर...
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य महिला आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना स्पष्ट इशारा दिला आहे. “प्रचारादरम्यान महिला उमेदवारांवर किंवा कोणत्याही महिलेव...
'उडणारी शवपेटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानाची कहाणी
भारताच्या हवाई सुरक्षेचा कणा ठरलेलं आणि दशके आकाशात राज्य केलेलं मिग-21 लढाऊ विमान अखेर सेवामुक्त झालं आहे. 26 सप्टेंबर 202...
Ind Vs Pak Asia Cup Final : भारत-पाक फायनलपूर्वी टीम इंडियाला झटका?
मुंबई | 26 सप्टेंबर 2025 – आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ ...
दुबई : आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात बांगलादेशने चिवट गोलंदाजी करत पाकिस्तानला फक्त 135 धावांवर रोखलं. आता अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी बांगलादेशला 1...
मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना महाराष्ट्र राज्य, विश्वकर्मीय समाज समन्वयक समिती व विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था तर्फे अकोट तहसील कार्यालय येथे (दि.२...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे, घरांचे आणि धान्याचे मोठं नुकसान झाल्याने शेतकरी ओला दुष्काळ जाही...
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांना स्थलांतर करावे लागले आहे. या महापुरात शेताची पिकं नष्ट झाली आहेत, जनावरांचा...