मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढत चाललाय. सूर्य जणू आगीतून धग ओकत असल्याची भावना नागरिकांना होत आहे.
राज्याच्या विविध भागांत पाऱ्याने 45 अंशांचा टप्पा पार केला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचा धोका वाढलाय.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
विदर्भात जणू आगीचा सडा
-
अकोला व चंद्रपूरमध्ये आज कमाल तापमान 45 अंशांच्या पुढे गेले.
-
नागपूर, वर्धा, यवतमाळमध्येही 44 अंशांच्या आसपास पारा पोहोचला आहे.
-
उष्णतेमुळे रस्ते सुनसान दिसत असून नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत.
मराठवाड्यातही उष्णतेची लाट
-
नांदेड व परभणी – 44°C
-
बीड – 43.4°C, लातूर व धाराशिव – 42°C
-
ही स्थिती 2019 च्या उन्हाळ्याची आठवण करून देणारी आहे.
मध्य महाराष्ट्राचं चित्र
-
पुणे – 41.2°C, नाशिक – 40.2°C, सोलापूर – 43.8°C, अहमदनगर – 40.9°C
-
दुपारनंतर धावपळ पूर्ण थांबलेली दिसून येते.
कोकणात दमट हवामान
-
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दमट हवामान आणि उष्मा यामुळे त्रासदायक स्थिती.
-
राहण्याचे कष्टदायक अनुभव सर्वसामान्य मुंबईकर अनुभवत आहेत.
हवामान खात्याचा इशारा
IMD (हवामान विभाग) ने नागरिकांना उष्माघातापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
-
पाण्याचे प्रमाण वाढवा
-
थेट सूर्यप्रकाशात जाणं टाळा
-
हलक्या सूती कपड्यांचा वापर करा
-
गरज नसल्यास घराबाहेर पडू नका