मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घटनेनंतर मुर्तीजापुरात संतापाचा ज्वालामुखी फुटला.
Related News
सोनम वांगचुक प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय. खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी फेटाळली. केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि सफदरजंग रुग्णालयाला...
Continue reading
शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या आंदोलनात काही काळ तणाव; स्टेज उभारणीवरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिव...
Continue reading
पुणे बिल्डर आत्महत्या प्रकरण; रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, पोलिसांकडून शोधमोहीम
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने...
Continue reading
मुंबईतील आंदोलनावरून नवा वाद; उद्धव ठाकरेंविरोधात कारवाईची गुणरत्न सदावर्तेंची मागणी
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप : दिल...
Continue reading
NEET Result 2026: पुण्यातील विद्यार्थ्याची रँक 8 वरून 10 लाखांच्या पुढे, पालक कोर्टात जाणारNEET 2026 फेरपरीक्षेनंतर पुण्यातील विद्यार्थ्याच्या रँकमध्य...
Continue reading
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅमसाठी तब्बल 800 रुपयांची कपात, चांदीही स्वस्त
सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांप...
Continue reading
डोंबिवली डॉक्टर हल्ला प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आले. जामीन रद्द, मालमत्ता जप्...
Continue reading
अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीयांवर पुन्हा कारवाईची शक्यता; ट्रम्प प्रशासनाच्या नव्या धोरणाची चर्चा
अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास ...
Continue reading
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? खेकड्याच्या रसाचे सांगितले जातात अनेक फायदे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
पावसाळा सुरू झाला की वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ...
Continue reading
लडाखच्या पुगा व्हॅलीमध्ये भारतातील पहिल्या भू-औष्णिक (Geothermal) विहिरींचे उद्घाटन करण्यात आले. 14,000 फूट उंचीवर 1,000 मीटर खोल विहिरींमधून स्वच्छ ...
Continue reading
फ्लॅटमध्येही फुलवा हिरवाई! कमी पाणी, कमी सूर्यप्रकाशातही बहरणारी ‘ही’ इनडोअर रोपं वाढवतील घराची शोभा
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घर सजवण्यासाठी किंवा बागकामासाठी वेळ काढणे अनेकांस...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत
पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“पाकिस्तान मुर्दाबाद!”, “दहशतवादाचा नाश झाला पाहिजे!”, “भारत माता की जय!” – अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उपस्थितांनी हातात फलक, छातीवर देशभक्ती आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हल्ल्यात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“आता निषेध पुरे – आता कृती हवी!”
मुर्तीजापुरातून उठलेला हा आवाज फक्त निषेधाचा नाही,
तर निर्णायक कारवाईची जोरदार मागणी करणारा आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी म्हणाले,
“देशाच्या सीमांना शब्दांनी नव्हे, तर निर्णायक कृतीने सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
प्रा. दीपक जोशी आणि ज्ञानेश्वर देशपांडे यांचे मत –
“हे हल्ले आता असह्य झाले आहेत. सरकारने आता केवळ खंडन न करता, कठोर भूमिका घेतली पाहिजे. देश एकवटला आहे!”
तरुण नेते हर्षल साबळे यांनी ठाम शब्दांत सांगितले –
“आम्ही सहन करणार नाही. शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही!”
एकजूट, ज्वाला आणि जबाबदारी
आजचा दिवस मुर्तीजापुरासाठी केवळ संताप व्यक्त करण्याचा नव्हता –
तर तो शांततेच्या नावाने उद्भवलेल्या अश्रूंचा आणि लढ्याच्या निर्धाराचा साक्षीदार ठरला.
देश आज एकच प्रश्न विचारतोय –
“आता बस्स! दहशतवाद संपवाच!”
Read Also : https://ajinkyabharat.com/death-must-be-done-by-us/