अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, हा प्रकरण प्रसार माध्यमांत येताच प्रशासन अचानक ॲक्शन मोडमध्ये आले आहे. दि. ९ मार्च २०२६ रोजी अकोट तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत, वीट भट्ट्यांची तपासणी व पंचनामा केला.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, महामार्गालगत सुरू असलेल्या या भट्ट्यांमुळे वाहनधारकांना व परिसरातील नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत होता. तपासणीत नोंदवले गेले की, अनेक दिवस बिनधास्तपणे हे व्यवसाय सुरू होते, तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.
तपासणीनंतर तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी आदेश दिले की, संबंधित वीट भट्ट्यांचे पजावाधारक ३१ मार्च २०२६ पूर्वी शासनाकडे रॉयल्टी भरण्याचे आदेश पाळतील. जर निर्धारित मुदतीत रॉयल्टी भरली नाही, तर दंडात्मक कारवाई करून मालमत्तेवर बोजा लादण्यात येईल.
Related News
अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6.40 लाख रुपयांच्या कथित लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केली. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कारकिर्दीवर ...
Continue reading
पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी गुरु...
Continue reading
मान्सूनपूर्व पावसाने उमरा परिसरातील केळी उत्पादक हवालदिल; तातडीच्या मदतीची मागणी
मान्सूनच्या आगमनापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्य...
Continue reading
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान; घरांची पडझड, जनावरे जखमी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा भीषण तडाखा; घरांवरील टीनपत्रे उडाली, जनावरे जखमी, अन...
Continue reading
GST Collection May 2026: सरकारच्या तिजोरीत भर, मे महिन्यात 3.2% वाढ; 1.94 लाख कोटींचा टप्पा ओलांडला, तरीही सरकारचं नुकसान?
मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेसा...
Continue reading
अकोट अकोला नाका ब्रिजवर तळे पडल्याने मोठा धोका; अपघाताची शक्यता वाढली
अकोट शहरातील अकोला नाका रेल्वे ब्रिजवर सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. ब...
Continue reading
नागपूरच्या बेसा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर अखेर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी थे...
Continue reading
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द परिसरात सोमवारी सकाळी घडलेली एक भीषण दुर्घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. लग्नाच्या आनंदात नि...
Continue reading
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार: सावकारावर गंभीर आरोप, 300 अश्लील व्हिडिओंचा संशयित साठा, एकच खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि गंभी...
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
दरम्यान, महसूल विभागाचे अनेक दिवस बिनधास्तपणे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रसार माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच प्रशासन जागे झाले, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. स्थानिक नागरिक आता फक्त पंचनामा न होता, विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर निर्बंध घालता येतील.
read also : https://ajinkyabharat.com/arshdeep-singla-t20-world-cup-2026-necessary-reason-to-pay-penalty-after-final-match/