संपूर्ण राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कधी अचानक थंडी वाढते, कधी दाट धुक्याचे वातावरण निर्माण होते, तर कधी तीव्र ऊन पडत असल्याने पिकांची वाढ विस्कळीत झाली आहे.
या अस्थिर हवामानाचा सर्वाधिक फटका मक्याच्या पिकाला बसला असून अनेक भागांत लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणावर फवारणी सुरू असून, तरीही उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
इतकेच नव्हे, तर हरभरा पिकावरही याच अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने हरभऱ्याच्या उत्पादनावरही संकट ओढावले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामान असेच राहिल्यास राज्यातील मका व हरभऱ्याच्या एकूण उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Related News
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
IMD Weather Update : महाराष्ट्रासह 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुन्हा पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काही...
Continue reading
गॉडझिला एल निनोमुळे महासागरांचे तापमान इतिहासातील सर्वोच्च पातळीवर. जगभर चक्रीवादळ, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटांचा वाढता धोका.
महाभयंकर इ...
Continue reading
ढगांमध्ये आढळले काजळीचे धोकादायक कण; पावसाच्या निर्मितीवर होऊ शकतो परिणाम, भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनातून महत्त्वाचा खुलासा
भारतीय उष्णदेशीय हवामानश...
Continue reading
एल निनो 2026: WMO चा गंभीर इशारा! भारतासह जगभरात हवामान संकट; जाणून घ्या 10 मोठे परिणाम
नवी दिल्ली : जगभरातील हवामानात मोठे बदल घडवून आणणाऱ्या 'एल निन...
Continue reading
40°C तापमानात फ्रान्सचे रस्ते वितळले! भारतातील रस्ते का टिकून राहतात? जाणून घ्या 7 मोठी कारणे
युरोप म्हटलं की डोळ्यासमोर थंडगार हवामान, हिरव्यागार टेकड्या आणि आल्हाददायक वातावरण उ...
Continue reading
वाढत्या तापमानामुळे आणि हवामान बदलामुळे जगातील 79% AI डेटा सेंटर्सवर ब्लॅकआऊटचे संकट निर्माण झाले आहे. Microsoft, NVIDIAसह अनेक टेक कंपन्या डेटा सेंटर डिझाइ...
Continue reading
Purandar News: धक्कादायक! 1 वर्ष उलटलं, विहीर खोदली पण निधी नाही; शेतकरी कर्जाच्या खाईत
पुणे : शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्सा...
Continue reading
काय आहे सोमाली जेट?
सोमाली जेट ही हिंदी महासागरातील एक महत्त्वाची वाऱ्यांची प्रणाली आहे. ही प्रणाली आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीजवळ, विशेषतः सोमालिया प...
Continue reading
137 वर्षे जुने तंत्रज्ञान! एसीशिवाय पाण्याने थंड होते इमारती, सिंगापूरची भन्नाट District Cooling Systemसिंगापूरने 137 वर्षे जुन्या डिस्ट्रिक्ट कूलिंग स...
Continue reading
जांभळाचा सुकाळ म्हणजे दुष्काळाची चाहूल ? स्ट्रेस फ्रुटिंग प्रक्रियेशी काही संबंध आहे का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
सध्या सोशल मीडियावर एक दावा ...
Continue reading
पिके वाचवण्यासाठी सतत फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, हे ढगाळ व अस्थिर वातावरण लवकरात लवकर निवळावे आणि पिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा राज्यभरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/8th-pay-commission-5-major-historic-decisions/