[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
बैल

1 धक्कादायक घटना: बैलाच्या मृत्यूनंतर पत्नीला नांगराला जुंपावं लागलं

लातूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना; बैलाच्या मृत्यूनंतर शेतकरी कुटुंबावर आलेलं संकट राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कधी अतिव...

Continue reading

मान्सूनपूर्व

केळी बागा जमीनदोस्त! मान्सूनपूर्व वादळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

मान्सूनपूर्व पावसाने उमरा परिसरातील केळी उत्पादक हवालदिल; तातडीच्या मदतीची मागणी मान्सूनच्या आगमनापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्य...

Continue reading

डिझेल

राज्यात डिझेल टंचाईचा स्फोटक मुद्दा; शेतकऱ्यांसाठी 30% साठा राखीव ठेवण्याची मागणी

शेती हंगामात डिझेल संकट तीव्र; शरद पवार गटाची सरकारवर जोरदार टीका राज्यात ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला असून यावरून आत...

Continue reading

महाविकास आघाडी

5 ठिकाणी रस्ता रोको, कांदा दरवाढीसाठी महाविकास आघाडीचा जोरदार हल्ला”

कांदा दरवाढीचा प्रश्न पेटला, राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन महाविकास आघाडीचा सरकारवर जोरदार प्रह...

Continue reading

देऊळ बंद 2

“या देशात सगळं ओरिजिनल, डुप्लिकेट फक्त शेतकरीच”; अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Deool Band 2 Trailer Out: शेतकरी आत्महत्या, श्रद्धा आणि संघर्षावर आधारित थरारक कथा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट Deool Band 2 चा दमदा...

Continue reading

नाना पाटेकर

नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? ‘नाम फाउंडेशन’साठी 60 कोटींची मदत मिळाल्याचाही खुलासा

नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जलक्रांती परिषदेत ज्येष्ठ अभिनेते Nana Patekar यांनी केलेल्या एका भावनिक विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला ...

Continue reading

कांदा

Solapur News : 4 महिने शेतात राबले अन् हाती आले फक्त 400 रुपये; सोलापुरातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची हृदयद्रावक व्यथा

सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे. दिवसरात्र शेतात राबून, पिकासाठी जीवा...

Continue reading

हाय अलर्ट

22 एप्रिल 2026: महाराष्ट्रात हाय अलर्ट! 15+ जिल्ह्यांत गारपीट व मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चिततेचे रूप धारण केले असून, राज्यभरात अवकाळी पावसाचे संकट अधिक तीव्र होत आहे. भारतीय हवामान विभाग

Continue reading

रब्बी

बदलत्या हवामानाचा फटका : रब्बी हंगामातील मका व हरभरा पिके धोक्यात, शेतकरी संकटात

संपूर्ण राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम होत असून शेतकरी मोठ्य...

Continue reading