जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून,
पुलवामा आणि त्राल भागात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गुरुवारी पुलवामात 3 दहशतवादी ठार करण्यात आले, त...
23 एप्रिल 2025 रोजी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतले होते.14 मे 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, अटारी-वाघा सीमारेषेवरील संयुक्त तपासणी चौकी...
शोपियां (जम्मू-काश्मीर) – १३ मे २०२५ रोजी शोपियां जिल्ह्यातील शुकरू केलर भागात सुरक्षा दलांनी
‘ऑपरेशन केलर’ अंतर्गत मोठी कामगिरी करत लष्कर-ए-तोयबा (LeT) व त्याच्याशी संलग्न असलेल्...
लखनऊ | १३ मे २०२५
भारताने अलीकडेच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक सैन्य कारवाईने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील आपली
भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमी...
१२ मे २०२५ | नवी दिल्ली
पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईनंतर,
"ऑपरेशन सिंदूर" संदर्भात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट...
नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
"ऑपरेशन सिंदूर" हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
...
इस्लामाबाद | १३ मे :
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे
पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्...
इस्लामाबाद | १२ मे :
भारताशी झालेल्या लष्करी झटापटीत पाकिस्तानच्या एका फायटर जेटला नुकसान झाल्याची
कबुली अखेर पाकिस्तान सैन्याने दिली आहे. मात्र, त्यांनी या लढाऊ विमानाचे नाव किं...
नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती झाली असून, ती ...
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर
बलुचिस्तानमधून एक मोठा घडामोड समोर आली आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्त...