लखनऊ | १३ मे २०२५
भारताने अलीकडेच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक सैन्य कारवाईने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील आपली
भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
उद्देशून केलेल्या भाषणाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरद्वारे स्वागत केले असून,
मोदींच्या नेतृत्वाला “राष्ट्रवादी” असे संबोधले आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक सैन्य कारवाई नाही,
तर भारतातील मातांचे आणि बहिणींच्या सन्मानाचं संरक्षण करण्याचा आमचा निश्चय आहे.
जो कोणी सिंदूर पुसण्याचा प्रयत्न करेल, त्याचा मातीमध्ये समावेश होणे निश्चित आहे.”
आपल्या ट्वीटमध्ये योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे कौतुक करताना म्हटलं,
“हे भाषण नव्या भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचं स्पष्ट संकेत आहे. भारत आता गप्प बसणार नाही.
प्रत्येक प्रहाराला उत्तर दिलं जाईल… आणि आमच्या अटींवर दिलं जाईल.”
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन जेव्हा
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर घुसले, तेव्हा फक्त इमारतीच नव्हे तर त्यांच्या हिम्मतीही ढासळल्या.
बहावलपूर आणि मुरीदकेसारखी ठिकाणं ही जागतिक दहशतवादाची विद्यापीठं होती.”
मोदी यांनी भारतीय सेना, गुप्तचर यंत्रणा आणि शास्त्रज्ञांचे विशेष आभार मानले व सांगितले की,
भारताचे संयम आणि सामर्थ्य दोन्ही जगाने पाहिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/lack-of-missed/