नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर
बलुचिस्तानमधून एक मोठा घडामोड समोर आली आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्तान
आर्मीने पाकिस्तान आणि चीनला थेट इशारा दिला आहे. “पाकिस्तानने बलुचिस्तानमधून सैन्य हटवावे
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
आणि चीनने बीआरआय प्रकल्पाचे काम थांबवावे, अन्यथा आम्हाला हल्ले
करण्यावाचून पर्याय उरणार नाही,” असा इशारा या गटांनी दिला आहे.
बलुचिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ग्वादर पोर्टवर चीन आणि पाकिस्तानला नियंत्रण मिळवू देणार नाही.
त्याचबरोबर बीआरआय (बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह) प्रकल्पाचा तीव्र विरोध करण्यात येत असून,
त्या अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने अलीकडच्या काळात पाकिस्तानवर
जोरदार हल्ले केले असून, काही अहवालानुसार त्यांनी प्रदेशातील एक तृतीयांश
भागावर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत असंतोष वाढत
असतानाच या घडामोडींमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरही संकट निर्माण झाले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-vermilion/