नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
“ऑपरेशन सिंदूर” हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
Related News
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सोमवारी स्पष्ट भूमिका मांडली.
राजीव घई म्हणाले, “पाकिस्तानकडून वार होणार याची पूर्ण शक्यता होती आणि त्यासाठी आमची
एअर डिफेन्स सिस्टीम दगडासारखी भक्कम होती. आमचं संरक्षणजाळं भेदता येणं शक्य नव्हतं.
आम्ही आधीच तयारी केली होती.”
त्यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांतील खोरी मंदिराजवळच्या यात्रा हल्ला,
आणि एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ला, हे दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपाची उदाहरणं आहेत.
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता, आणि त्यानंतर आमचं प्रत्युत्तर अपरिहार्य होतं,” असं ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत एअर ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल एअर मार्शल ए. के. भारती यांनीही भूमिका मांडली.
ते म्हणाले, “आमची लढाई केवळ दहशतवाद्यांविरोधात होती.
पण दुर्दैवाने पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा पाठिंबा घेतला आणि ही लढाई स्वतःवर ओढवून घेतली.”
भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकी तळांवर अचूक हवाई हल्ले केले.
भारती म्हणाले, “पाकिस्तानची कोणतीही मिसाईल आमच्या संरक्षण जाळ्याला भेदू शकली नाही.
आमच्या हल्ल्यांमुळे केवळ दहशतवादीच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांनाही मोठं नुकसान झेलावं लागलं.”
अखेर, ९ ते १० मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या एअर लॉजिस्टिक ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,
पण तो अपयशी ठरला, अशी माहितीही ले. जनरल घई यांनी दिली.
Read Also :
https://ajinkyabharat.com/neet-chief-tayari-karanya-both-vidyadhyanchi-suicide/