नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
“ऑपरेशन सिंदूर” हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
Related News
IND vs ENG, T20 वर्ल्डकप 2026: संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारताची उपांत्य फेरीत विजयानुभवाची तयारी
टी20 वर्ल्डकप 2026 च्या उपांत्य फेरी...
Continue reading
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोकचं विवाहसंस्कार: पारंपरिक लाल रंगातील समन्वित देखणे असेतं जोडीचं शैली विधान
क्रिकेटचे लीजेंड साचि...
Continue reading
९८वे ऑस्कर पुरस्कार 2026: भारतात कधी आणि कुठे पाहता येईल?
हॉलिवूडमधील सर्वात मोठा सिनेमा उत्सव पुन्हा एकदा आपल्या दारात आला आहे. 2026 मध्ये होणारे ९८वे
Continue reading
मोठी बातमी! इराणकडून भारताला सर्वात मोठी मदत — युद्धाच्या दरम्यान झाली निर्णायक घोषणा, भारतास मोठा दिलासा
मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण आणि अस्थिर आहे.
Continue reading
साराचा परंपरागत आकर्षक लूक: अर्जुन टेंडुलकरच्या लग्नात पिंक मनीष मल्होत्रा साडीमध्ये कमाल
भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडु...
Continue reading
मद्यपान करताना चखणा कसा असावा? आरोग्यासाठी योग्य पर्याय कोणता?
मद्यपान हा आजच्या काळात अनेकांचा सामाजिक आणि वैयक्तिक जीवनाचा भाग बनला आहे. तरीही, आरोग...
Continue reading
रायगडमध्ये इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर गर्दी; अफवांना प्रशासनाचा स्पष्टीकरण
रायगड, मुरुड तालुका – इस्रायल आणि इराणमध...
Continue reading
धारावीतील 436 झोपडपट्टीधारकांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा, देवनार येथे हक्काचे घरकुल
धारावी : मुंबईतील धारावी येथे नुकतीच घडलेली आग या परिसरातील रह...
Continue reading
सोनं-चांदीच्या भावात घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी आता किती रुपये लागणार?
जगभरातील राजकारण आणि युद्ध परिस्थितींचा परिणाम सोनं आणि चांदीच्या बाजारात...
Continue reading
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण: सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
महाराष्ट्र राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासद...
Continue reading
इराण-इस्त्रायल युद्ध: रशियाने इराणच्या बाजूने केलेलं मोठं विधान, अमेरिका-इस्त्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव
इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्...
Continue reading
मोठा धक्कादायक समाचार: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन; भारताने व्यक्त केले दु:ख
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जागतिक ...
Continue reading
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सोमवारी स्पष्ट भूमिका मांडली.
राजीव घई म्हणाले, “पाकिस्तानकडून वार होणार याची पूर्ण शक्यता होती आणि त्यासाठी आमची
एअर डिफेन्स सिस्टीम दगडासारखी भक्कम होती. आमचं संरक्षणजाळं भेदता येणं शक्य नव्हतं.
आम्ही आधीच तयारी केली होती.”
त्यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांतील खोरी मंदिराजवळच्या यात्रा हल्ला,
आणि एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ला, हे दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपाची उदाहरणं आहेत.
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता, आणि त्यानंतर आमचं प्रत्युत्तर अपरिहार्य होतं,” असं ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत एअर ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल एअर मार्शल ए. के. भारती यांनीही भूमिका मांडली.
ते म्हणाले, “आमची लढाई केवळ दहशतवाद्यांविरोधात होती.
पण दुर्दैवाने पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा पाठिंबा घेतला आणि ही लढाई स्वतःवर ओढवून घेतली.”
भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकी तळांवर अचूक हवाई हल्ले केले.
भारती म्हणाले, “पाकिस्तानची कोणतीही मिसाईल आमच्या संरक्षण जाळ्याला भेदू शकली नाही.
आमच्या हल्ल्यांमुळे केवळ दहशतवादीच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांनाही मोठं नुकसान झेलावं लागलं.”
अखेर, ९ ते १० मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या एअर लॉजिस्टिक ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,
पण तो अपयशी ठरला, अशी माहितीही ले. जनरल घई यांनी दिली.
Read Also :
https://ajinkyabharat.com/neet-chief-tayari-karanya-both-vidyadhyanchi-suicide/