दोन वर्षांपासून रेंज समस्येमुळे गावकरी त्रस्त, कंपनीकडे निवेदन सादर
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी गावात रिलायन्स जीओचा टॉवर असूनही गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल रेंजचा मोठा प्रश्न कायम आहे. गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार असून नागरिकांना संवाद साधण्यात अडचणी येत आहेत.
गावात ४जी टॉवर असला तरी सिग्नलमध्ये सातत्याने अडथळे येतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी आता फाईव्ह-जी नेटवर्क सुरू करण्याची मागणी केली आहे.
Related News
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
मुर्तिजापूर शहरासह ग्रामीण भागात सध्या खुलेआम वरली मटका सुरू असल्याचा प्रकार उघडपणे दिसून येत आहे. नागरिक या अवैध खेळामुळे संतापित आहेत आणि या प्रकार...
Continue reading
अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NMMS परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, शाळेचे 133 विद...
Continue reading
अकोट येथील टाकपुरा येथील मारुती संस्थानच्या सभागृहात रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या संयुक्त प्रयत्नाने भ...
Continue reading
अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील शहापूर, जितापूर, शिवपूरसह परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक...
Continue reading
अकोट : महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय गणित दिनाचे औचित...
Continue reading
प्रतिनिधी : देवानंद खिरकर
‘बालविवाह मुक्त भारत संकल्प अभियान – १०० दिवस’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांअंतर्गत अकोट...
Continue reading
अकोट तालुक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेष आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आणि यशस्वी आयोजन आस्की किड्स पब्लिक स्क...
Continue reading
अकोट – जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे स्मृतिदिन कार्यक्रम दि. ५ डिसेंबर रोजी अकोट तालुक्यात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकार आणि...
Continue reading
या संदर्भात जीओ कंपनीकडे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर नंदलाल ताडे, भास्कर मानकर, दर्शन धर्मे, लक्ष्मीकांत जयस्वाल, प्रज्वल चेडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत. गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन गावात दर्जेदार नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/devmanus-in-khaki-completed-31-years-of-selfless-service/