संपूर्ण राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत बदलणाऱ्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कधी अचानक थंडी वाढते, कधी दाट धुक्याचे वातावरण निर्माण होते, तर कधी तीव्र ऊन पडत असल्याने पिकांची वाढ विस्कळीत झाली आहे.
या अस्थिर हवामानाचा सर्वाधिक फटका मक्याच्या पिकाला बसला असून अनेक भागांत लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणावर फवारणी सुरू असून, तरीही उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
इतकेच नव्हे, तर हरभरा पिकावरही याच अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने हरभऱ्याच्या उत्पादनावरही संकट ओढावले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामान असेच राहिल्यास राज्यातील मका व हरभऱ्याच्या एकूण उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Related News
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
Nepal च्या महापुरानंतर बालेन शाहांचा मोठा दावा; भारत, चीन आणि अमेरिकेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्याची शक्यता
Nepal : Nepal मध्ये काही दिवसांपूर्वी आले...
Continue reading
टेन्शन… टेन्शन… टेन्शन! भारतालाही नेपाळसारख्या जलप्रलयाचा धोका? पश्चिम बंगाल डेंजर झोनमध्ये
नेपाळ-तिबेट सीमेवरील जलप्रलयानंतर हिमालयीन पट्ट्यातील कॅस्केडिंग डिझास्टरचा धोका चर्चेत...
Continue reading
Nepal Flash Flood: महापुराने नेपाळ बेचिराख, तरीही परदेशी बचाव पथकांना नकार; ‘मदतीची गरज नाही’ म्हणण्यामागे मोठं कारण काय?
Nepal : तिबेटमधील हिमनद्या आणि...
Continue reading
झोप उडवणारी बातमी… नेपाळमध्ये पुन्हा महाजलप्रलयाचा धोका? 47 हिमनद्या वितळण्याच्या मार्गावर
नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण जलप्रलयाने मोठी हानी झाली अस...
Continue reading
नेपाळमध्ये पावसाचा एक थेंबही नाही, तरी महाप्रलय; ग्लेशियर कोसळल्याने फ्लॅश फ्लड? संशोधकांनी सांगितले कारण
Nepal Flash Flood Reason: नेपाळच्या रसुवा जिल्...
Continue reading
100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती? 2027 मध्ये अल निनोचा कहर; भारतात उष्णता आणि मान्सूनचं मोठं संकट
जगभरातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आता अल निनोबाबत चिंताजनक अंदाज समोर येत आह...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
IMD Weather Update : महाराष्ट्रासह 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुन्हा पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काही...
Continue reading
पिके वाचवण्यासाठी सतत फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, हे ढगाळ व अस्थिर वातावरण लवकरात लवकर निवळावे आणि पिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा राज्यभरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/8th-pay-commission-5-major-historic-decisions/