प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची
दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती.
मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे
Related News
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
अकोल्यात बोगस बियाण्यांचा कहर; 5 हजारांहून अधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट?
बोगस बियाण्यांचा कहर : खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी करणाऱ्या अकोला ...
Continue reading
E20 पेट्रोलवर नितीन गडकरींचं मोठं आव्हान; ‘एकही कार खराब झाली असेल तर पुरावा द्या’, इथेनॉल वादावर स्पष्ट भूमिका
देशभरात इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल...
Continue reading
बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर अंतर्गत वाडेगाव येथील उपबाजारातील धान्य बाजारात ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचल्याने शेतकऱ्यांमध्...
Continue reading
मोठी मागणी! अयोध्येतील श्रीराम मंदिराचा कारभार शेगाव संस्थान किंवा सैन्याकडे द्या; राष्ट्रपतींसह 6 प्रमुखांकडे ई-मेलद्वारे निवेदन
अयोध्या येथील प्रभू श्री
Continue reading
एल निनो 2026: WMO चा गंभीर इशारा! भारतासह जगभरात हवामान संकट; जाणून घ्या 10 मोठे परिणाम
नवी दिल्ली : जगभरातील हवामानात मोठे बदल घडवून आणणाऱ्या 'एल निन...
Continue reading
Nashik News: सावध! निफाडमध्ये एक नव्हे तब्बल 2 बिबटे मुक्तसंचारात; धक्कादायक VIDEO मुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्या...
Continue reading
गौण खनिजावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ; 15 दिवसांत मिळणार परवानगी, अर्ज कसा करायचा?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजां...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
महान (अकोला) येथे 3 तासांच्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे कपाशीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतशिवाराला नदीचे रूप, रस्ते बंद, घरात पाणी, तर पेरणीसाठी म...
Continue reading
पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी
यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली.
सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर च्या
केंद्रांवर गर्दी होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना
सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून
वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी
यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला असून
मंत्री धनंजय मुंडे स्वतः याबाबत पाठपुरावा करत होते.
त्यानुसार सोमवारी संध्याकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याची मुदत
३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आली याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी
ट्विट करून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/chandrababu-naidu-shindenchi-meeting/