बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर अंतर्गत वाडेगाव येथील उपबाजारातील धान्य बाजारात ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यामुळे बाजार परिसरात पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली असून धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या धान्याची आवक काहीशी मंदावली असली तरी वाडेगाव आणि परिसरातील अनेक शेतकरी नियमितपणे धान्य विक्रीसाठी बाजारात येत आहेत. मात्र बाजारातील अस्वच्छता, साचलेले पाणी आणि दुर्गंधी यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येकडे बाजार समितीच्या संचालक मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांकडून बाजार शुल्काची वसुली केली जाते, मात्र मूलभूत स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Related News
महाराष्ट्रात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमागे सुपर एल निनोचा प्रभाव असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एल निनो, MJO आणि मान्सूनमधील बदलामुळे पुढील काह...
Continue reading
डोणगाव : डोणगाव येथील लोणी गवळी रोडवरील बोरतलाव परिसरात चोरट्यांनी विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्याची ...
Continue reading
नितीन गडकरींचा मोठा दावा; ‘माझ्याविरोधात एक लॉबी काम करते’, इथेनॉलवरील टीकेला दिले सडेतोड उत्तर
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
Continue reading
देशात पावसाने घेतलेल्या ब्रेकनंतर आता पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील कमी दाबाची प्रणाली, प...
Continue reading
पावसाळ्यात घरात भिरभिरणाऱ्या माशांचा त्रास कमी करण्यासाठी 7 प्रभावी आणि जबरदस्त उपाय; घर राहील स्वच्छ आणि सुरक्षित
पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा आणि हिरवळ वाढते. मात्र या ऋ...
Continue reading
बनावट सोयाबीन बियाणे प्रकरण : शिवसेना (उबाठा)ची मोठी मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची भरपाईमुर्तिजापूरमध्ये निकृष्ट व बनावट सोयाबी...
Continue reading
९ वर्षांनंतर BMC वर मलिष्काचा 'तुफानी' उपरोध! राज ठाकरेंच्या एका उल्लेखानंतर व्हायरल झाली नवी कविता
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
नांदेडमध्ये 3 वर्षांत उड्डाणपुलाची भिंत कोसळली; थरारक VIDEO, दोन विद्यार्थिनींचा चमत्कारिक बचाव
ड-लातूर महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत अचानक कोसळली. स...
Continue reading
विठ्ठलमय पुणे! आयुक्तांच्या अनोख्या स्वागताने वारकऱ्यांची मनं जिंकली
Pune News: विठ्ठल नामाच्या अखंड गजरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज...
Continue reading
Akola News : पैशाच्या व्यवहारातून मैत्रीचा दुर्दैवी शेवट; 3 तासांत पोलिसांनी उघड केला खुनाचा धक्कादायक बनाव
मित्राचा खून ( अकोला ): अकोला शहरात पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या ...
Continue reading
5 लाख डाउनलोड्स असलेले Mast Money Loan App पोलिसांच्या रडारवर; लाखो युजर्सचा डेटा धोक्यातनागपूर : ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक तसेच मानसिक लूट करणाऱ्...
Continue reading
धान्य बाजारातील साचलेले पाणी तातडीने हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि बाजार परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/sensex-top-6-companies-earn-rs-1-lakh-crore-strong-in-5-days-airtel-tops-reliance-and-lt-big-hit/