अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,
आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत
महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार,
Related News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनिव्हामधील ७८व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीला नवी दिल्लीहून व्हर्च्युअली संबोधित केल्यानंतर,
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदानॉम गेब्रेयेसस ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकतेच एका अल्पवयीन मुलाला भारताविरुद्ध जासूसी व देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी
असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या बातमीनंतर प...
Continue reading
पुणे – राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर
आल्यानंतर आता संपूर्ण प्रकरणात नवे वळण आले आहे. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूप...
Continue reading
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि ...
Continue reading
मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही काळासाठी घसरणीनंतर पुन्हा एकदा
सोने महागले असून, आज 21 मे रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये सोने दर वाढले आहेत.
24 कॅरेट ...
Continue reading
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानच्या
सूचनेनुसार काम केल्याचं मान्य केलं आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये तिचा थेट सहभाग होता, अशी धक्कादायक मा...
Continue reading
रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोस...
Continue reading
देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. डोंगराळ
भागांपासून मैदानांपर्यंत जोरदार पावसाची आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान वि...
Continue reading
मुंबई : राज्यात प्री-मान्सून पावसाने जोरदार एंट्री घेतली असून हवामान विभागाने आज (21 मे) 22
जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, घाटमाथा आणि मराठवा...
Continue reading
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असे...
Continue reading
अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण
भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सध्या सुरू आहे.
मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाच...
Continue reading
खारघर :
खारघर : मनःशक्तिकेंद्र खारघर आयोजित संस्कार वर्गाच्या माध्यमातून श्रेयाताई प्रभुणे यांनी १२
विद्यार्थ्यांच्या टिमसह कपिलाश्रम गोशाळेत एक तासाचा "गोमाता सेवा व परिचय वर्...
Continue reading
मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे,
ज्यामुळे हा सामना धुतला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या सामन्याचे महत्त्व लक्षात घेता, हा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना एकेक गुण दिला जाईल.
अशा परिस्थितीत प्लेऑफचे गणित अधिकच गुंतागुंतीचे होणार असून मुंबई इंडियन्सला अखेरचा
सामना पंजाब किंग्जविरुद्ध जिंकणं अत्यावश्यक ठरेल.
अन्यथा रोहित शर्मा आणि कंपनीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागू शकतं.
दरम्यान, BCCI ने सामन्यांसाठी अतिरिक्त वेळ एक तासावरून दोन तासांपर्यंत वाढवला आहे,
जेणेकरून पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना खेळवता येईल. मात्र,
हवामानातील सुधारणा झाली नाही, तर आयपीएलच्या या हाय-वोल्टेज लढतीवर पावसाचा फटका बसेल हे निश्चित.
Read Also : https://ajinkyabharat.com/uddanpulachaya-badar-savar-shiva/