अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण
भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सध्या सुरू आहे.
मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत आज शिवसेना
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
ठाकरे गटाकडून या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी ठाकरेंच्या
शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली. दरम्यान भाजप च्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून उड्डाणपूलाच्या
कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केलाय. दरम्यान या
आंदोलना दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या
अधिकाऱ्यांकडून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय.
या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/gaushevecha-sankalp-ghet-vidyarthyanani-anubhavale-gomateche-importance/