पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक.
यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना
कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.
Related News
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
अकोल्यात बोगस बियाण्यांचा कहर; 5 हजारांहून अधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट?
बोगस बियाण्यांचा कहर : खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी करणाऱ्या अकोला ...
Continue reading
E20 पेट्रोलवर नितीन गडकरींचं मोठं आव्हान; ‘एकही कार खराब झाली असेल तर पुरावा द्या’, इथेनॉल वादावर स्पष्ट भूमिका
देशभरात इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल...
Continue reading
SC-ST शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम; 31 जुलैपर्यंत महाडीबीटीवर अर्ज, 90% पर्यंत अनुदानाची सुवर्णसंधी
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST...
Continue reading
बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर अंतर्गत वाडेगाव येथील उपबाजारातील धान्य बाजारात ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचल्याने शेतकऱ्यांमध्...
Continue reading
अकोल्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना 10 हजारांच्या लाचप्रकरणी अटक. जळगावातील घरातून तब्बल 2.94 कोटींची रोकड, सोने आणि कागदपत्रे जप्त.
...
Continue reading
एल निनो 2026: WMO चा गंभीर इशारा! भारतासह जगभरात हवामान संकट; जाणून घ्या 10 मोठे परिणाम
नवी दिल्ली : जगभरातील हवामानात मोठे बदल घडवून आणणाऱ्या 'एल निन...
Continue reading
Nashik News: सावध! निफाडमध्ये एक नव्हे तब्बल 2 बिबटे मुक्तसंचारात; धक्कादायक VIDEO मुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्या...
Continue reading
गौण खनिजावरील रॉयल्टी पूर्णपणे माफ; 15 दिवसांत मिळणार परवानगी, अर्ज कसा करायचा?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या गौण खनिजां...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने
संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने
शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला
परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने
ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसल आहे.
शासन जो पर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले
आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत ते का मिळाले नाहीत?
याच उत्तर मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/attempt-to-commit-suicide-by-a-village-servant/