नाशिक : शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली.
महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली.
आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला.
Related News
“झुरळ” वक्तव्यावरून तरुणाईचा संताप; सोशल मीडियावर नव्या डिजिटल पक्षाची धडाकेबाज एन्ट्री
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यामुळे देशभरात मोठा राजकीय आणि सामाजिक ...
Continue reading
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उत्तर प्रदेशातील...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी एक मोठी आणि चर्चेची घडामोड घडली. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी अधिकृतपणे राष्ट...
Continue reading
राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच आता बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी जोर धरला असून महायुती सरकारमध्ये मोठ्या फेरब...
Continue reading
प्रवर्तन संचालनालयाने (ED) सोमवारी मोठी कारवाई करत दिवंगत अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबाविरोधात मोठा फास आवळला ...
Continue reading
पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि अदानी प्रकरणावरून संजय राऊत आक्रमक; मोदी सरकारवर केली जहरी टीका
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार
Continue reading
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? बडा खासदार शिंदेंच्या भेटीला, राजकारणात मोठी उलथापालथ?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आ...
Continue reading
“राष्ट्रवादी नेमकी चालवतंय कोण?”; अतुल लोंढेंच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगू लागली आहे.
Continue reading
देशभरात चर्चेत असलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NE...
Continue reading
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी नाशिकमधील विविध घडामोडींवर भाष्य करत राज्य सरकार आणि भाजपवर गंभीर आरो...
Continue reading
भारतीय युवक मंद झालाय… जय श्रीराम! संजय राऊतांच्या पोस्टवर संताप; भाजपाचा जोरदार हल्लाबोल
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांन...
Continue reading
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे.
गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.
तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीचं मूल्य केवळ ७१ लाख ३९ हजार १५४ रुपये होतं.
आताच्या घडीला महाराजांची संपत्ती तब्बल ३९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षांमध्ये शांतीगिरी महाराजांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे.
वेरुळ गावात शांतीगिरी महाराजांचा मठ आहे. जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली.
त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचं मूल्य ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये इतकं आहे. त्यांच्यावर ७५ हजारांचं पीक कर्ज आहे.
शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांवर आहे.
महाराजांची संपत्ती किती आणि कुठे?
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये २ एकर १ गुंठा जमीन- बाजारमूल्य ४,१३,४७,८०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १ एकर २६ गुंठे जमीन- बाजारमूल्य ३,४९,८६,६०० रुपये
मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १० एकर ४ गुंठे जमीन- बाजारमूल्य २१,४१,६०,४०० रुपये
लाखलगाव (नाशिक) ६ एकर ३० गुंठे जमीन- बाजारमूल्य ८७,४८,००० रुपये
शिवडी निफाड ८ एकर ७ गुंठे जमीन- बाजारमूल्य ६८,७४,८०० रुपये