अमरावती : शहरातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित खासगी कंपनीला पाकिस्तानमधून
आलेल्या कॉलवरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलमुळे
कंपनीत...
नवी दिल्ली/बीजिंग : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून
दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे चीनची धडधड वाढली आहे.
भारताने दहशतवादाविरोधात घेतलेल्या...
पातूर (जि. अकोला) – महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचा जागर करणारे राष्ट्रीय प्रबोधनकार
सत्यपाल महाराज यांना नुकताच "सत्यशोधक पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र माळी...
पुणे, दि. ९ मे : पुणेकर आणि अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
पुण्याला लवकरच चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार असून ही ट्रेन थेट अमरावती मार्गावर धावणार आहे.
सध्या पुण्या...
नवी दिल्ली, दि. ९ मे : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असतानाच सोशल मीडियावर दिशाभूल
करणाऱ्या आणि खोट्या माहितीचा मारा सुरू आहे. भारताच्या सैन्याविरोधात विविध फेक व्हिडिओ आणि चुक...
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर
बलुचिस्तानमधून एक मोठा घडामोड समोर आली आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्त...
नवी दिल्ली, दि. ९ मे : पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न होत
असताना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कठोर प्रत्युत्तर देत पाकिस्ताना...
अकोला, दि. ९ : महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) व शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,
दिनांक १० मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा अल्पकालीन ...
नवी दिल्ली : सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या काही संशयास्पद माहितीमुळे
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित,
...