रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून
निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,
Related News
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
Continue reading
मोत्याची अंगठी घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन
आजकाल फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने अंगठी, हार किंवा इतर दागिन...
Continue reading
महिलां नी रोज किती प्रोटीन घ्यावे? निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या
सध्याच्या काळात महिलां चे आरोग्य अधिक महत्त्वाचे झाले आहे. कामकाज, घरकाम, व्यायाम आणि ...
Continue reading
कोहलीने बीसीसीआयला आपला निर्णय कळवला आहे,
पण बोर्डाने त्याला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
विराट कोहलीने 123 कसोटी सामन्यांत 9,230 धावा केल्या आहेत
आणि त्याच्या नावावर 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.
त्याने 2014 मध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले होते आणि
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.
भारताचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे,
आणि जर विराटने निवृत्ती घेतली, तर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये
दोन अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळणार नाही.
Reload Also : https://ajinkyabharat.com/minister-of-state-dr-pankaj-bhoyar-yancha-akola-dira-akot-yehe-vivah-samarmbas-attendance/