पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय;
नवी दिल्ली –
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28
निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्यानंतर
भारत सरकार...