श्रीनगर –
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून,
देशभरात सर्च ऑपरेशन्स राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने बारामुल्ला
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
जिल्ह्यात मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
ही कारवाई लाइन ऑफ कंट्रोल (LoC) जवळ घडली असून, घुसखोरीचा प्रयत्न वेळीच
हाणून पाडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. भारतीय लष्कराने या दोन दहशतवाद्यांकडून दोन रायफल्स,
मोठ्या प्रमाणावर कारतूस, गोळाबारूद आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत.
दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चलन आणि चॉकलेट सुद्धा जप्त
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, मारलेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चलन, चॉकलेट,
सिगरेटच्या पाकिटांचा स्टॉक, तसेच इतर वैयक्तिक वस्तूही सापडल्या आहेत.
यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी पूर्ण तयारीनिशी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला दबाव
गेल्या काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 28 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर संपूर्ण काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर TRF या दहशतवादी संघटनेचे संबंध आणि हालचालींवर अधिक बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
सर्च ऑपरेशन सुरूच
बारामुल्ला येथे यशस्वी कारवाईनंतर देखील सुरक्षा यंत्रणा सतत सर्च ऑपरेशन्स राबवत असून,
काश्मीरमध्ये घुसलेल्या उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
भारतीय लष्कर, BSF आणि स्थानिक पोलिस यांचे संयुक्त ऑपरेशन सध्या जोरात सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyacha-mastermind-angle/