जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काहीसा थांबलेल्या मोसमी
पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील
बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
त्यामुळे ...
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे.
सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे
दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात.
अशातच राज्य सर...
भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे.
यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमु...
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून
त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे मुंबईत भेट दिली.
...
"मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या
संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.
या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता...
राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे.
पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.
केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जा...
बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा
आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये
अनेक राजकीय गौप्यस्फोट केले.
तसेच जेष्ठ नेते शरद पवार...
पंढरपुरात मुख्यालय, ५० कोटींची तरतूद !
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
...
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच
मुंबई दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी पार पडणार आहे.
प...
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहर आणि उपनगराला
आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबई सह महाराष्ट्रातील इतर आठ जिल्ह्यांसाठी
जोरदार मान्सूनचा इशारा देण्यात आला आहे.
...