भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे.
यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमुखी पडले असून
Related News
मटणानंतर दही खाल्लं आणि काही मिनिटांतच बिघडली तब्येत; पत्नीचा मृत्यू, पती आयसीयूमध्ये; नाशिकातील धक्कादायक घटनेने खळबळ
नाशिक : काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घट...
Continue reading
Viral Video: ताडोबातील 3 वाघांच्या बछड्यांची जलक्रीडा; नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये धम्माल करतानाचा मनमोहक Video Viral
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी...
Continue reading
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनक...
Continue reading
6 खास फोटोंमध्ये पाहा! खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक यांचा मनमोहक वाढदिवसाचा रॉयल लूककोल्हापूर : खासदार धनंजय महाड...
Continue reading
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक'ला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या; मुख्यमंत्र्यांकडे उद्योग क्षेत्राची जोरदार मागणी
पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मा...
Continue reading
आकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागरातून श्री संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूर वारीसाठी भव्य प्रस्थान झाले. हरिनाम, अभंग, दिंडी, पुष्पवृष्टी, वारक...
Continue reading
भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात; 5 जण जखमी, दुचाकीस्वार गंभीर, जाणून घ्या 7 मोठे अपडेट्स
सांगली: सांगली जिल्ह्यात शनिवारी (27 जून) संध्याकाळी एक धक्कादायक अपघात घ...
Continue reading
प्रेमविवाहानंतर संतापाचा स्फोट? लेकीच्या लव्ह मॅरेजनंतर मुलाचे घर पेटवल्याचा आरोप; सोलापुरातील सांगोल्यात खळबळ
प्रेमाला जात, धर्म किंवा समाजाच्या चौकटी नसतात, असे वारंवार म्हटले ज...
Continue reading
मुंबईत निसर्गाची जादू! मरीन ड्राइव्हवर झळकलं दुहेरी इंद्रधनुष्य; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरलमुंबई म्हणजे वेगवान जीवनशैली, लोकल ट्रे...
Continue reading
मुंबई : भारतातील विमान वाहतूक आणि शहरी विकास क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा अदाणी विमानतळने केली आहे. कंपनी भारताती...
Continue reading
रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये गुजरातमधील अमित शाह यांनी वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांपूर्वी कोकणातील तर...
Continue reading
त्यातही राज्यातच सर्वाधिक, ५२ मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धन उपाययोजनांबाबत
गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्रात वाघ आणि बिबटेच नव्हे, तर अस्वल आणि
इतर प्राण्यांच्या हल्ल्यातही मानवी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही
४२६ मानवी मृत्यू आणि तीन हजार २२५ जण जखमी झाले.
आठवड्याला सरासरी एक मृत्यू आणि १२ जखमी असे हे प्रमाण आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे मानव-वन्यजीव संघर्षामुळे जास्त प्रभावित आहेत.
२०२३ मध्ये या दोन जिल्ह्यांत वाघ, बिबटे आणि अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात
३८ जणांनी जीव गमावला. संघर्षाचा हा आलेख
दशकाहून अधिक काळापासून वाढत असताना केवळ निधीत सातत्याने वाढ करण्याव्यतिरिक्त
ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.
संघर्षात वन्यप्राण्यांचेही जीव जातात.
१ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत
भारतात एकूण ७६ वाघ मृत्युमुखी पडले,
त्यातील १४ वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.
वन्यजीव संघर्षामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या
भागांत प्रभावी उपाययोजनांची तातडीने गरज आहे.
मात्र, त्यात वनखात्याच्या नियोजनाचा अभाव दिसत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ottiver-will-be-able-to-watch-superhit-munjya-someday/