राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे.
पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.
केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जाता येईल.
Related News
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलेल्या कथित शिवीगाळीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. पत्रकार संघटनांकडून या घटनेचा निषेध व्य...
Continue reading
रोहित पवारांचा गंभीर दावा : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला धक्का देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रा...
Continue reading
मोठा इशारा! 5 महत्त्वाचे मुद्दे: संजय राऊतांना मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन, शिंदे गटाच्या खासदाराला स्पष्ट फटकार
राज्यातील राजकारणात गेल्या ...
Continue reading
Pune Lohagad Murder Case : हत्येनंतर 4 दिवस सुरू होतं कपटी सियाचं नाटक; केतनच्या बहिणीच्या एका प्रश्नाने उघड झाला संपूर्ण कट
Lohagad किल्ल्यावरू...
Continue reading
ओमराजे शिंदे गटात, पण भाऊ ठाकरे गटातच : महाराष्ट्रातील 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना वेग आला असतानाच धाराशिवच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशि...
Continue reading
अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठी अपडेट
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तिढा आता लवकरच ...
Continue reading
मुंबई : मुंबईतील आरोग्यसेवेचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या आणि शंभर वर्षांहून अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयाच्या...
Continue reading
संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. ...
Continue reading
6 खासदारांच्या निर्णयामागील धक्कादायक सत्य : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणखी एका म...
Continue reading
6 खासदारांनंतर 14 आमदारही शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चेने ठाकरे गटात खळबळ
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची चर्चा सुरू झाल...
Continue reading
या महत्वाच्या योजनेची घोषणा केल्यानंतर तिच्याविषयी
भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु झाली आहे.
या योजनेचे शासकीय परिपत्रक निघाला आहे.
त्यात या योजनेच्या अटी, शर्ती, नियम वय आदींची इत्थंभूत माहिती जीआरमध्ये देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा
यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
सदर योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली
राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन
पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.
काय आहेत अटी आणि शर्ती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे;
निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार;
प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा ३० हजार कमाल आहे.
यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे;
लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न है अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे;
या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत
अशा कुटुंबांना यामध्ये लाभ मिळणार नाही;
ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही
Read also: https://ajinkyabharat.com/modis-dreams-fell-apart-nana-patole/