पावसाळा सुरु झाला आहे हिरवाईने बहरलेली जंगले, वनांमधला रानमेवा,
अनेकविध चविष्ट, आरोग्यदायी, औषधी, गुणकारी रानभाज्यांना बहर आला आहे.
या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत.
Related News
उत्तराखंडातील विकासनगर येथे मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या 6 वर्षीय मुलाचा 10 इंचाच्या ड्रेनेज पाईपमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. बचावासाठ...
Continue reading
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? खेकड्याच्या रसाचे सांगितले जातात अनेक फायदे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
पावसाळा सुरू झाला की वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ...
Continue reading
Monsoon Diet Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाचे गंभीर आजार टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळा सुरू होताच वातावरण...
Continue reading
पावसाळ्यात घरात भिरभिरणाऱ्या माशांचा त्रास कमी करण्यासाठी 7 प्रभावी आणि जबरदस्त उपाय; घर राहील स्वच्छ आणि सुरक्षित
पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा आणि हिरवळ वाढते. मात्र या ऋ...
Continue reading
९ वर्षांनंतर BMC वर मलिष्काचा 'तुफानी' उपरोध! राज ठाकरेंच्या एका उल्लेखानंतर व्हायरल झाली नवी कविता
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ...
Continue reading
पिंपरी-चिंचवडमध्ये दुमजली इमारत कोसळली; 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावासाठी 3 पथके तैनात
इमारत कोसळली : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपर...
Continue reading
Nashik Rain: पहिल्याच मुसळधार पावसात नाशिककरांची दाणादाण! कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांवर वाहने रुतली; NMC च्या नियोजनावर गंभीर प्रश्न
नाशिक : जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल...
Continue reading
पालघर : हसता हसता रडू आलं! अवघ्या 2 मिनिटांत बदललं चित्र; धबधब्यावर अचानक वाढलेल्या पाण्यामुळे पर्यटकांचा थरारक अनुभव
पालघर : पावसाळा सुरू होताच राज्यभरातील धबधबे आणि पर्यटनस्थळा...
Continue reading
4 वर्षे सातत्याने काम करूनही कमी पडलो; उघड्या मॅनहोलच्या जीवघेण्या धोक्यावर आयुक्त अश्विनी भिडेंची मोठी कबुली
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे : गेल्या काही दिवसांपासून सुरू अस...
Continue reading
Monsoon Emergency Kit: मान्सूनपूर्वीची मोठी तयारी! घरात ठेवा या 10 अत्यावश्यक वस्तू, संकटात ठरतील जीवनरक्षक
मान्सून आपत्कालीन किट : पावसाळा हा उष्णतेपासून दिलासा देणारा ऋतू असला ...
Continue reading
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरातून तब्बल 40 कोब्राची पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्र आणि वन...
Continue reading
बाळापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती बाळापूर अंतर्गत वाडेगाव येथील उपबाजारातील धान्य बाजारात ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचल्याने शेतकऱ्यांमध्...
Continue reading
अत्यंत आवडीने या रानभाज्या बनवून खाल्ल्या जातात.
आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहेत.
रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जातात.
या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात.
यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते.
पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात.
पावसाच्या दिवसात येणाऱ्या काही रानभाज्या पुढील प्रमाणे:
- टाकळा/ तरोटा: टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने
शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.
वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो.
त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात.
लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो.
- तादूंळजा किंवा रानमाठ: जसा चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते.
थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात
नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.
- करटोली: ही एक फळभाजी असून ती पावसाळ्यात उगवते.
करटोली दिसायला कारल्यासारखी आणि कडू असतात.
कारल्याची भाजीसारखीच करटोलीची भाजी केली जाते.
करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व फळे येतात.
डोकेदुखीवर कर्टोली उत्तम औषध आहे.
या भाजीचे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
- आघाडा: आघाडा रोपवर्गीय रानभाजी आहे. अ जीवनसत्वाने भरपूर अशी ही भाजी आहे.
हाडे बळकट करण्यासाठी आघाडा खावा.
आघाडा रक्तवर्धक आहे, पाचक आहे. मुतखडा, मुळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे.
- मायाळू भाजी: याचे वेल अंगणात, बागेमध्ये व कुंडीमध्ये सुद्धा लावता येतात.
ही कोकणात सर्वत्र आढळते. मायाळू थंड गुणधर्मी असल्याने
पित्तशामक आहे. पचनास हलकी, सांधेदुखीसाठी गुणकारी आहे.
- कुर्डू: कुर्डूची भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला शेताचे बांध, पायवाट, मोकळी व पडीक जमीन,
जंगल अशा ठिकाणी आपोआप रुजते. कुर्डुची रानभाजी कोकणासह
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. माठवर्गीय कुळात मोडणारी ही
अतिशय रुचकर व बहुऔषधी गुणांनी युक्त रानभाजी आहे.
बारीक व तांबूस खोडाला गोलाकार आकाराची पाने येतात.
ही रानभाजी कोवळी असताना खाण्यातच खरी मजा असते.
कुर्डूच्या कोवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%82/