रोटी घाट पार करण्यासाठी यंदा सालाबादप्रमाणे
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला
जादाच्या ८ बैलजोड्याची म्हणजेच एकूण १६ बैलांची मदत घ्यावी लागली नाही.
Related News
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
2026 मधील ड्राय डे : कोणत्या दिवशी दारूची दुकाने राहणार बंद, सविस्तर महिन्यानुसार यादी मद्यप्रेमींनो लक्ष द्या
2026 सालात कोणत्या दिवशी दारूची दुकाने बंद...
Continue reading
अकोट: महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्ति...
Continue reading
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला आग लागली आहे.मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे.सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत....
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्लाManoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मर...
Continue reading
कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरीभास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झालेअसल्याची ऑनलाइन तक्रा...
Continue reading
आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्यापंढरपूर यात्र...
Continue reading
आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते.तेच भक...
Continue reading
अकोला शहरातील ३२० वर्ष पुरातनश्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे...
Continue reading
महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा सण साजारा केला जात आहे.वारकरी मंडळी, विठ्ठल-रूक्मिणी मातेचे भक्त आजमंदिरा...
Continue reading
पंढरपुरात मुख्यालय, ५० कोटींची तरतूद !महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री ...
Continue reading
यंदा पालखी रथाच्या ५ बैलजोड्या कमी करून
तीन बैलजोड्या जादा लावून एकूण ६ बैलांच्या मदतीने पालखी रथाला
घाटातून रोटी गावच्या दिशेने ओढत नेत घाट पार केला.
श्री क्षेत्र देह ते पाटस या दरम्यान पायी चालत आलेला
जगगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रोटी घाटातील
मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील
भाविकांनी व पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असल्याने
रोटी घाट परिसर हिरवाईने नटलेला आहे.
यंदा पालखी सोहळा नागरिकांना रोटी घाटात वेगळेच धार्मिक चैतन्य निर्माण करून
आनंद देऊन गेला. अनेकांनी रोटी घाटातील पालखी सोहळ्याचे
मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यासह मोबाईलमध्ये कैद करत सेल्फी काढल्या आहेत.
हिरवाईने नटलेल्या परिसरातील नागमोडी वळणाच्या रोटी घाटात
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी दुपारी
पावणेबारा वाजताच्या सुमारास दाखल झाला.
दुपारी १ वाजताच्या सुमारास पालखी सोहळ्याने अधिकच्या तीन बैलजोड्या घेत रोटी घाट पार केला.
टाळ मृदुंगात विठ्ठल पांडुरग, संत तुकाराम महाराजांच्या जयघोष करीत अवघा घाट दुमदुमून गेला होता.
घाटातील पालखी दृश्य पाहण्यासाठी दौंड तालुकासह
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कौठा, सिद्धटेक, राशीन तालुक्यासह
इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, पुरंदर तालुक्यासह बाहेरील नागरिकानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/brs-chief-mla-in-congress/