मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
एकदा भाजपासहित महायुतीवर निशाणा साधला.
Related News
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक
युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय.
विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्य...
Continue reading
मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले ...
Continue reading
अकोट
अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे
या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब ...
Continue reading
टाकळी बु
विनोद वसु
शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती
करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील सस्ती खेट्री पिंपळखुटा शिरपूर चतारी सायवणी चान्नी सावरगाव उमरा पांगरा सुकळी चांगेफळ आदीसह
तालुक्यातील प्रत्येक गावातील शेत रस्त्यांचे र...
Continue reading
सध्या अनेक जण हिंदू खतरे में आहेत, असे म्हणतात. मग मराठ्यांचं काय?
असा सवाल त्यांनी केला. मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले.
राज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील सभेत बटोगे तो कटोगे
, असा नारा दिला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात, राज्यातील पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है
असा नारा दिला. हिंदू खतरे में है असा सूर आळवण्यात येत आहे. त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी
भाजपासह महायुतीवर निशाणा साधला आहे. हिंदू खतरे में है आहे तर मग मराठ्यांचं काय? असा रोकडा सवाल त्यांनी केला.
मराठ्यांना कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडायचं हे चांगलंच माहिती असल्याचे ते म्हणाले
हेच लोक मराठा आरक्षण विरोधी
जे लोक हिंदू खरते में है, असा नारा देत आहेत. तेच लोक महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला
. भाजपा आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार तयार आहेत. यांच्यामुळे प्रत्येक वर्ग त्रासाला गेल्याचा आरोप त्यांनी
भाजपावर केला. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपा आणि महायुतीवर हल्लाबोल केला.
मराठ्यांचा वापर केला
जे हिंदू एकतेच्या बाता मारत आहेत. याच लोकांनी अल्पसंख्यांकांना निशाणा करण्यासाठी मराठ्यांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
पण जेव्हा मराठा समाजाने त्यांच्या हक्काची, अधिकाराची मागणी केली, तेव्हा त्यांनी झिडकारलं. जर हिंदू धोक्यात असेल तर
या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जेव्हा आम्ही आरक्षणाची मागणी करतो, तेव्हा मराठ्यांना
हिंदूविरोधी असल्याचे ठरवता तर मुस्लिमांवर निशाणा धरतात, तेव्हा आमची गरज पडत असल्याचे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केली.
हिंदूंचे विभाजन कोण करणार?
भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, या दोन्ही घोषणावर जरांगे पाटील यांनी टीका केली. हिंदूंचे विभाजन कोण करणार आहे,
असा सवाल त्यांनी केला. राज्यात मराठा ही हिंदूमधील सर्वात मोठा समाज आहे. आम्ही आमच्यातील वाद सहज संपवू शकतो.
आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाचे पालन करणारी लोक आहोत. आम्ही आमचं रक्षण करू शकतो.
तुम्ही तुमचे काम करा, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.