आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते.
तेच भक्तीमय वातावरण आणि तोच उत्साह दरवर्षी
आकोल्यातील जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळतो.
Related News
Pandharpur News : मोठा दिलासा! न्यायालयाच्या आदेशानंतर विठ्ठल मंदिर 2 दिवस बंद राहणार नाही, भाविकांसाठी दर्शन नियमित सुरू
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
अकोला : मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणराव शामराव गारोळे यांचे शुक्रवार, १९ जून रोजी वयाच्या ७१ व्या वर...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये स...
Continue reading
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल! 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; विजय सिंघल, अश्विनी जोशींसह महत्त्वाच्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा आणि महत्त्वपूर्ण फेर...
Continue reading
अकोला : महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सध्या राज्यभरात सुरू असून, अकोला शहर आणि जिल्ह्यात या मोहिमेवरून मोठा...
Continue reading
अधिक मासातील धार्मिक स्नान ठरले जीवघेणे; मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू, समशेरपूर गाव शोकसागरात
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपू...
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये एका विवाहित महिलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य दाखवून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तर...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
जगातील पहिली ग्लोबल दिंडी ठरणार ऐतिहासिक
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आषाढी वारी आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. दरवर्षी लाखो व...
Continue reading
जुन्या शहरातील हे विठ्ठल मंदिर ३२० वर्षे जुने असून
1933 पासून येथे विविध उत्सवांसह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
जुन्या शहरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले काळा मारोती मंदिर,
शहरातील आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर
तसेच तीनशे वर्षांहून अधिक जुने प्राचीन विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे.
या मंदिराची स्थापना दिवंगत पोपटलाल अग्रवाल
यांच्या पूर्वजांनी केल्याचे सांगितले जाते.
1933 पासून येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध उत्सव सुरू झाले.
तात्यासाहेब देशपांडे हे या हरिनाम सप्ताहाचे प्रणेते होते.
त्या दरम्यान येथील वृद्ध भारतीय महिला शारदा मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आषाढी एकादशीनंतरच्या चार महिन्यात म्हणजेच चातुर्मासात
मंदिरात नामसंकीर्तन केले जात असे.
हे शहरातील सर्वात मोठे आणि एकमेव विठ्ठल मंदिर असल्याने
आषाढीच्या वेळी या मंदिरात मोठी गर्दी असायची.
मंदिरातील उत्सवादरम्यान शहरासह देशभरातील कीर्तनकारांनी
येथे उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय मंदिरात प्रवचन,
हरिपाठ, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
Read also: https://ajinkyabharat.com/karnataka-governments-new-law-to-provide-job-reservation-to-local-youth/