आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते.
तेच भक्तीमय वातावरण आणि तोच उत्साह दरवर्षी
आकोल्यातील जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळतो.
Related News
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही ...
Continue reading
Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत किती? जाणून घ्या प्रमुख शहरांत...
Continue reading
Rahul Gandhi : म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसले; स्वतःच केला मोठा खुलासा
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते
Continue reading
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट चित्रांनी वाढवली चिंता! देशाच्या दोन तृतीयांश भागावर पावसाचे ढग; महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
देशभरात
Continue reading
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीविरोधात मूर्तिजापूरातील विद्यार्थ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन दिले. OMR पद्धत कायम...
Continue reading
अकोट तालुक्यातील उमरा गावात एका चवताळलेल्या
Continue reading
एअर फ्रायरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखे टेस्टी कबाब! कमी तेलात तयार होतील 'हे' 6 स्वादिष्ट प्रकार
कबाब म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शाकाहारी असो ...
Continue reading
पंढरपूर : भव्य सोहळा! १० हजारांहून अधिक सायकलस्वारांची दिंडी, रिंगण करत हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली विठुरायाची नगरी
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्क...
Continue reading
जुन्या शहरातील हे विठ्ठल मंदिर ३२० वर्षे जुने असून
1933 पासून येथे विविध उत्सवांसह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
जुन्या शहरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले काळा मारोती मंदिर,
शहरातील आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर
तसेच तीनशे वर्षांहून अधिक जुने प्राचीन विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे.
या मंदिराची स्थापना दिवंगत पोपटलाल अग्रवाल
यांच्या पूर्वजांनी केल्याचे सांगितले जाते.
1933 पासून येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध उत्सव सुरू झाले.
तात्यासाहेब देशपांडे हे या हरिनाम सप्ताहाचे प्रणेते होते.
त्या दरम्यान येथील वृद्ध भारतीय महिला शारदा मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आषाढी एकादशीनंतरच्या चार महिन्यात म्हणजेच चातुर्मासात
मंदिरात नामसंकीर्तन केले जात असे.
हे शहरातील सर्वात मोठे आणि एकमेव विठ्ठल मंदिर असल्याने
आषाढीच्या वेळी या मंदिरात मोठी गर्दी असायची.
मंदिरातील उत्सवादरम्यान शहरासह देशभरातील कीर्तनकारांनी
येथे उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय मंदिरात प्रवचन,
हरिपाठ, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
Read also: https://ajinkyabharat.com/karnataka-governments-new-law-to-provide-job-reservation-to-local-youth/