२१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू
आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला.
Related News
पावसाळ्यात सापांचा धोका का वाढतो?
पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे ते कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. घरातील अंधारे...
Continue reading
5 मोठे अपडेट्स : पुण्यात मुसळधार पाऊस, कोकणात संततधार; साताऱ्यासह राज्यभर मान्सूनची दमदार एन्ट्री, बळीराजाला मोठा दिलासा
जून महिन्याचा अखेरचा आठवडा सु...
Continue reading
रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र उष्णतेमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल. २२ जून २०२६ पासून सकाळी ७ ते ११.३० या वेळेत शाळा भरतील. जाणून घ्या न...
Continue reading
महापौर संतापल्या : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नालेसफाई आणि स्वच्छता कामांचा आढावा घेताना मोठा प्रशासनिक गोंधळ समोर आला आहे.
Continue reading
लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज Glenn Phillips याने अप...
Continue reading
पाऊस पडण्यापूर्वी बेडूक, मुंग्या, पक्षी, कुत्रे, गाई, चिमण्या आणि मासे कसे संकेत देतात? जाणून घ्या विज्ञानाने सिद्ध केलेली 7 नैसर्गिक चिन्हे आणि त्यामागील...
Continue reading
पावसाळ्यात छत्री घेऊन मोबाईलवर बोलणे सुरक्षित? विज्ञान काय सांगते; 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
पावसाळा सुरू झाला की अनेकजण छत्री हातात आणि दुसऱ्...
Continue reading
Assam Plane Crash: आसाममध्ये भारतीय वायुसेनेचे AN-32 विमान कोसळले; भीषण आग, चौकशीचे आदेशआसाममधील जोरहाट हवाई दलाच्या तळावर शनिवारी भारतीय वायुसेनेचे A...
Continue reading
भीषण धक्का! भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा अपघात, लँडिंगदरम्यान दोन तुकडे; जाणून घ्या 7 मोठ्या गोष्टी
भारतीय हवाई दलाच्या (IAF) AN-32 मालवाहू विमाना...
Continue reading
अकोट आठवडी बाजारात घनकचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त. 15.15 लाखांच्या ठेक्यानंतरही स्वच्छतेचा अभाव असल्याने वसुली ठप्प, ठेकेदारा...
Continue reading
धक्कादायक संशोधन! मान्सूनमध्येही वाढणा...
Continue reading
महाराष्ट्रात मान्सूनचा धडाकेबाज प्रवेश! 25 जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट, पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे
महाराष्ट्रात अखेर मान्सूनने जोरदार एन्ट्री घेतल...
Continue reading
राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.
राज्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या रिपोर्टनुसार,
जीव गमावलेल्या सहा लोकांपैकी चार गोलाघाटचे रहिवासी होते
तर दिब्रुगड आणि चराईदेवमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या ६२ वर पोहोचली आहे.
२९ जिल्ह्यांतील एकूण २११३२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे,
तर ५७०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा समावेश आहे,
जिथे ६४८८०६ लोक प्रभावित झाले आहेत.
तर दरांगमध्ये १९०२६१, कछारमध्ये १४५९२६, बारपेटा येथे १३१०४१ आणि
गोलाघाटमध्ये १०८५९४ लोकांना पुराचा फटका बसला आहे.
सध्या ३९,३३८ बाधित लोक ६९८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत.
विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजारांहून अधिक लोक
आणि ६३५ प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.
कामरूप (महानगर) जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे,
जेथे ब्रह्मपुत्र, दिगारू आणि कोलोंग नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
काझीरंगामध्ये आतापर्यंत ३१ प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला असून
८२ जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आलं आहे.
एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की, २३ हरणांचा बुडून मृत्यू झाला
तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह ७३ हरीण, सांबर
आणि एक स्कोप उल्लू यांची सुटका केली आहे.
सध्या २० जनावरांवर उपचार सुरू आहेत तर ३१ इतर प्राण्यांना
उपचारानंतर सोडण्यात आलं आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/madhya-pradeshs-wanted-accused-stuck-in-akola-local-crime-branch/