२१ लाखांहून अधिक लोकांना बसला मोठा फटका, ६२ जणांचा मृत्यू
आसाममध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
परिस्थिती सतत बिघडत असताना गुरुवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला.
Related News
तुमच्या कारमध्ये ABS आणि EBD आहे का? पावसाळ्यात जीव वाचवणारे हे दोन महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम?
पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ABS आणि EBD का आहेत अत्यावश्यक?
पा...
Continue reading
उत्तराखंडातील विकासनगर येथे मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या 6 वर्षीय मुलाचा 10 इंचाच्या ड्रेनेज पाईपमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. बचावासाठ...
Continue reading
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? खेकड्याच्या रसाचे सांगितले जातात अनेक फायदे; मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
पावसाळा सुरू झाला की वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि ...
Continue reading
Monsoon Diet Tips : पावसाळ्यात ‘या’ भाज्या खात असाल तर व्हा सावध! पोटाचे गंभीर आजार टाळण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळा सुरू होताच वातावरण...
Continue reading
महाराष्ट्रात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमागे सुपर एल निनोचा प्रभाव असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एल निनो, MJO आणि मान्सूनमधील बदलामुळे पुढील काह...
Continue reading
देशात पावसाने घेतलेल्या ब्रेकनंतर आता पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील कमी दाबाची प्रणाली, प...
Continue reading
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन, तर देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग कमी झाल्याची माहिती. 18 ते 25 जुलै...
Continue reading
पावसाळ्यात घरात भिरभिरणाऱ्या माशांचा त्रास कमी करण्यासाठी 7 प्रभावी आणि जबरदस्त उपाय; घर राहील स्वच्छ आणि सुरक्षित
पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा आणि हिरवळ वाढते. मात्र या ऋ...
Continue reading
९ वर्षांनंतर BMC वर मलिष्काचा 'तुफानी' उपरोध! राज ठाकरेंच्या एका उल्लेखानंतर व्हायरल झाली नवी कविता
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ...
Continue reading
पिंपरी-चिंचवडमध्ये दुमजली इमारत कोसळली; 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावासाठी 3 पथके तैनात
इमारत कोसळली : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपर...
Continue reading
Nashik Rain: पहिल्याच मुसळधार पावसात नाशिककरांची दाणादाण! कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांवर वाहने रुतली; NMC च्या नियोजनावर गंभीर प्रश्न
नाशिक : जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल...
Continue reading
राज्यातील २९ जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.
राज्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या रिपोर्टनुसार,
जीव गमावलेल्या सहा लोकांपैकी चार गोलाघाटचे रहिवासी होते
तर दिब्रुगड आणि चराईदेवमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळामुळे मृतांची संख्या ६२ वर पोहोचली आहे.
२९ जिल्ह्यांतील एकूण २११३२०४ लोकांना पुराचा फटका बसला आहे,
तर ५७०१८ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमध्ये धुबरीचा समावेश आहे,
जिथे ६४८८०६ लोक प्रभावित झाले आहेत.
तर दरांगमध्ये १९०२६१, कछारमध्ये १४५९२६, बारपेटा येथे १३१०४१ आणि
गोलाघाटमध्ये १०८५९४ लोकांना पुराचा फटका बसला आहे.
सध्या ३९,३३८ बाधित लोक ६९८ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत.
विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजारांहून अधिक लोक
आणि ६३५ प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.
कामरूप (महानगर) जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे,
जेथे ब्रह्मपुत्र, दिगारू आणि कोलोंग नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
काझीरंगामध्ये आतापर्यंत ३१ प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला असून
८२ जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आलं आहे.
एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की, २३ हरणांचा बुडून मृत्यू झाला
तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह ७३ हरीण, सांबर
आणि एक स्कोप उल्लू यांची सुटका केली आहे.
सध्या २० जनावरांवर उपचार सुरू आहेत तर ३१ इतर प्राण्यांना
उपचारानंतर सोडण्यात आलं आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/madhya-pradeshs-wanted-accused-stuck-in-akola-local-crime-branch/