सुप्रीम कोर्टाचा पश्चिम बंगाल सरकारला प्रश्न
कोलकत्ता उच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमधील ७७ मुस्लिम जातींना ओबीसी आरक्षण देण्याच्या निर्णयावर
Related News
'Cocktail 2'चा ट्रेलर पाहून चाहते नाराज; "सैफ अली खानची ती गूफीनेसच मिसिंग" सोशल मीडियावर प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील लोकप्रिय रोमँटिक-ड्रामा चित्रपटांपैकी एक मानला जाणारा '
Continue reading
IPL 2026 फायनलमध्ये RCB चा ऐतिहासिक विजय; अनुष्का शर्माच्या 25 हजारांच्या साध्या लूकचीही जोरदार चर्चा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (
Continue reading
जगातील सर्वात गोड आंबा कोणता? गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या ‘कॅराबाओ’ आंब्याची खासियत जाणून घ्या
उन्हाळा सुरू झाला की आंब्यांचा हंगाम रंगात येतो. भारतासह जगभरातील अनेक द...
Continue reading
उन्हाळ्यात मुलांचा आहार कसा असावा? उष्माघात, संसर्ग आणि भूक कमी होण्यापासून संरक्षणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
उन्हाळ्याच्या सुट्ट्या स...
Continue reading
इंटरनेटशिवाय रंजक राहण्याची कला Gen Z विसरत आहे का?; नव्या पिढीबद्दलची चर्चा पुन्हा ऐरणीवर
Gen Z इंटरनेटशिवाय कंटाळवाणी होत आहे का? कल्पना करा, वर्ष २०...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: एखादी व्यक्ती अविस्मरणीय कशी बनते?
मानसशास्त्राचा खुलासा : आपल्या आयुष्यात कधीतरी अशी एखादी व्यक्ती भेटलेली असते, जिची आठवण अनेक वर्षांनंतरही मनातून जात नाही. ...
Continue reading
साखर न घालता बनवा Chikoo Ice Cream; उन्हाळ्यातील हेल्दी आणि स्वादिष्ट डेझर्टची खास रेसिपी
उन्हाळा म्हटला की थंडगार Ice Creamची आठवण हमखास येते. वाढत्या तापमानामुळे अनेकजण शरीराला ...
Continue reading
उन्हाळ्यातील हेल्दी स्नॅक्स: हलके, पोटभर आणि प्रवासातही सोबत नेता येणारे सर्वोत्तम पर्याय
उन्हाळा सुरू होताच आहाराच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतो. वाढत्...
Continue reading
आमचूर पावडर (Dry Mango Powder) चा रोजच्या स्वयंपाकात असा करा वापर; साध्या पदार्थांनाही मिळेल चटपटीत स्वाद
आमचूर पावडर (Dry Mango Powder) चा अ...
Continue reading
RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर अनुष्का शर्माचा विराटसाठी खास पोस्ट; प्रेमळ फोटोला 20 लाखांहून अधिक लाईक्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने सलग दुसऱ्यांदा आयपी...
Continue reading
उष्णतेच्या लाटेत कच्चा कांदा खावा की टाळावा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
देशातील अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट (Heatwave) अनुभवायला मिळत आहे....
Continue reading
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे.
ममता बनर्जी यांच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती,
त्यावर राज्याने सर्वो च्च न्यायालयात धाव घेतली होती.
आता राज्य सरकारने ७७ जातींना ओबीसी दर्जा कोणत्या आधारावर दिला,
असा सवाल न्यायालयाने केला आहे. यातील बहुतांश जाती
मुस्लिम धर्माचे पालन करतात. मे महिन्यातच कोलकाता उच्च न्यायालयाने हे आरक्षण
बेकायदेशीर ठरवून ७७ जातींना ओबीसी यादीतून वगळण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टातही वादविवाद झाले.
बंगाल सरकारच्या वकिलाने उच्च न्यायालयावरच जोरदार हल्ला चढवला.
ओबीसी कोट्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या जातनिहाय यादीवर
उच्च न्यायालयाच्या तीक्ष्ण टिप्पणीवर राज्य सरकारने आक्षेप व्यक्त केला.
एवढेच नाही तर युक्तिवादादरम्यान बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विचारले की
उच्च न्यायालयालाच राज्य चालवायचे आहे का?
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
Read also: https://ajinkyabharat.com/sheikh-hasina-left-bangladesh-and-came-to-india/