बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत
आपल्याच देशातून पलायन केलं आहे. हसीना शेख यांच्या पंतप्रधान निवासात
काल काही आंदोलकांनी प्रवेश करत तोडफोड केली.
Related News
हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका-इराण आमनेसामने
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणचे ड्रोन पाडत अमेरिकेचा जोरदार पलटवार; आखातातील तणाव पुन्हा शिगेला
अमेर...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
‘कारण आम्ही मूर्ख होतो’; भारताने अनेक वर्ष अमेरिकेचा फायदा घेतला, ट्रम्प यांचा पुन्हा आरोप
भारत आणि अमेरिका यांच्यात बहुप्रतिक्षित व्यापार करारावर चर्चा सुरू असताना अमेरिकेचे राष्...
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र था...
Continue reading
शेअर बाजाराची जोरदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी, राजेश एक्स्पोर्ट्सचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये
भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी दिवसभरातील मोठ...
Continue reading
युद्धबंदीच्या काही तासांतच इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला; 9 जणांचा मृत्यू, ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात अनेक महिन...
Continue reading
परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे हसीना शेख यांना अखेर काल देश सोडावा लागला.
शेख हसीना आपल्या विशेष हेलिकॉप्टरने भारताच्या दिशेला रवाना झाल्या.
शेख हसीना यांच्यावर ओढावलेल्या या संकट काळात भारताने त्याने आश्रय दिला आहे.
त्यांचं हेलिकॉप्टर बांगलादेश येथून निघाल्यानंतर भारताच्या उत्तर प्रदेशमधील
हिंडन एअरबसवर लँड झालं. त्या भारतात फार वेळ थांबणार नाहीत.
त्या लवकरच युरोपच्या दिशेला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शेख हसीना या लंडनला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पुढचा निर्णय घेतलेला नाही.
त्यांनी भारताकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत मागितलेली नाही.
त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत मागितली तर भारत सरकार त्यावर विचार करेल.
बांगलादेशमधील परिस्थितीवर भारत अलर्ट मोडवर आहे.
विशेष म्हणजे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/death-toll-in-keralas-wayanad-reaches-402/