९ मे २०२५ | नवी दिल्ली
भारतातील अनेक कुटुंबांना सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते.
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम’ (NFSA) अंतर्गत देण्यात येणाऱ्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं रेशन कार्ड कायमचं रद्द होऊ शकतं.
सरकारच्या नियमांनुसार, दीर्घकाळ वापरात न आलेले रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ मानले जाते.
म्हणजेच, जर एखाद्या कुटुंबाने अनेक महिन्यांपासून आपल्या रेशन कार्डवर शिधा उचलला नसेल,
तर त्यांचे कार्ड थेट बंद करण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा रेशन मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागतो.
हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपले रेशन कार्ड नियमितपणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे किंवा ज्यांनी स्थलांतर केले आहे, त्यांनी आपल्या कार्डाची स्थिती वेळोवेळी तपासावी.
रेशन कार्डसाठी पात्रता सरकारने निश्चित केली आहे आणि ती पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळतो.
पात्र असलेल्या व्यक्तींनी स्थानिक अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देताना नियमांचे पालन झाले पाहिजे, यावर भर दिला जात आहे.
त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे रेशन न उचलणे ही मोठी चूक ठरू शकते.
Read Also : https://ajinkyabharat.com/adoption-nor-ran-hoil/