९ मे २०२५ | नवी दिल्ली
भारतातील अनेक कुटुंबांना सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते.
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम’ (NFSA) अंतर्गत देण्यात येणाऱ्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
Related News
मल्टी-अॅसेट फंड पोर्टफोलिओमध्ये विविधतेसाठी तज्ज्ञांचा सल्ला
मल्टी-अॅसेट फंड हे गुंतवणूकदारांना विविध मालमत्ता वर्गांमध्ये पोर्टफोलिओ डायव्...
Continue reading
अजित पवार यांचा विमान अपघात : नेत्यांकडून शंका, चौकशीची मागणी जोर धरत
माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांचा विमान अपघाताची घट...
Continue reading
घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे? फक्त या दोन वस्तूंचा वापर करून सकारात्मक ऊर्जा वाढवा – वास्तुशास्त्र आणि फेंगशुईतून सोपे उपाय
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, प्रत्येकजण आपल्या घरात शां...
Continue reading
सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण; दागिने खरेदीसाठी योग्य वेळ?
जळगाव – मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात चढउतार...
Continue reading
जीभेवरील पांढरा थर: आरोग्याचा इशारा किंवा सामान्य समस्या?
जिभेवरील पांढऱ्या थरामुळे उद्भवणाऱ्या आजारांप...
Continue reading
बँक लॉकरमध्ये ठेवलेले सोने किती सुरक्षित? RBIच्या नियमांनुसार संपूर्ण माहिती जाणून घ्या
आजच्या काळात सोने, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे यांसारख्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यास...
Continue reading
Today’s Gold Rate: वाह! सोन्याचा भाव आपटला, लगेच खरेदी करा; आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
सर्वसामान्यांसाठी आजचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरला आहे. गेल्या काही महि...
Continue reading
Holi 2026 Date: चंद्रग्रहणामुळे होळी कधी साजरी होणार? पंचांगानुसार जाणून घ्या संपूर्ण माहिती
Holi 2026 Date: होळी हा सण भारतात उत्साह, आनंद आण...
Continue reading
Share Market चे धुरंधर! 6 दिवसांत 76 टक्क्यांचा तुफान परतावा, गुंतवणूकदारांनी गोण्या भरून कमावला पैसा
Multib...
Continue reading
मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं रेशन कार्ड कायमचं रद्द होऊ शकतं.
सरकारच्या नियमांनुसार, दीर्घकाळ वापरात न आलेले रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ मानले जाते.
म्हणजेच, जर एखाद्या कुटुंबाने अनेक महिन्यांपासून आपल्या रेशन कार्डवर शिधा उचलला नसेल,
तर त्यांचे कार्ड थेट बंद करण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा रेशन मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागतो.
हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपले रेशन कार्ड नियमितपणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे किंवा ज्यांनी स्थलांतर केले आहे, त्यांनी आपल्या कार्डाची स्थिती वेळोवेळी तपासावी.
रेशन कार्डसाठी पात्रता सरकारने निश्चित केली आहे आणि ती पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळतो.
पात्र असलेल्या व्यक्तींनी स्थानिक अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देताना नियमांचे पालन झाले पाहिजे, यावर भर दिला जात आहे.
त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे रेशन न उचलणे ही मोठी चूक ठरू शकते.
Read Also : https://ajinkyabharat.com/adoption-nor-ran-hoil/