९ मे २०२५ | नवी दिल्ली
भारतातील अनेक कुटुंबांना सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते.
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम’ (NFSA) अंतर्गत देण्यात येणाऱ्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
Related News
Trump-Xi Summit 2026 : तैवानवरून चीनचा अमेरिकेला ‘धोकादायक’ इशारा, 5 मोठ्या मुद्द्यांवर ट्रम्प-जिनपिंग आमनेसामने
बीजिंग : जगातील दोन महास...
Continue reading
Pakistan Army Shocked : बलूचिस्तानातील संघर्षात पाकिस्तानला मोठा फटका
पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बलूच बंडखोरांविरो...
Continue reading
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्या चीन दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असतानाच बीजिंगमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनचे अध्यक्ष Xi Jinping...
Continue reading
Cannes 2026 मध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज; साडी-प्रेरित गाऊन आणि नथीतून जिंकली मने
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने Cannes Film Festival 2...
Continue reading
उन्हाळ्यात हलके आणि हेल्दी डिनर हवेय? ‘कोल्ड क्विनोआ सॅलड’ ठरू शकते परफेक्ट पर्याय
उन्हाळा सुरू झाला की आपल्या खाण्याच्या सवयींमध्येही मोठा बदल होतो. तापमान वाढू लागले की जड, तेलक...
Continue reading
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी या दोघींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. फिटनेस, सौ...
Continue reading
Cannes 2026 आधी ऐश्वर्या रायच्या पोस्टरवरून सोशल मीडियात चर्चा; L'Oréal Paris ने दिले खास उत्तर
Cannes Film Festival 2026 सुरू होण...
Continue reading
Iran-US War : पेट्रोल-डिझेल नाही तर 2027 मध्ये जगावर उपासमारीचं संकट? सौदी अरामको CEOचा धडकी भरवणारा इशारा
अमेरिका आणि इर...
Continue reading
मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं रेशन कार्ड कायमचं रद्द होऊ शकतं.
सरकारच्या नियमांनुसार, दीर्घकाळ वापरात न आलेले रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ मानले जाते.
म्हणजेच, जर एखाद्या कुटुंबाने अनेक महिन्यांपासून आपल्या रेशन कार्डवर शिधा उचलला नसेल,
तर त्यांचे कार्ड थेट बंद करण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा रेशन मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागतो.
हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपले रेशन कार्ड नियमितपणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे किंवा ज्यांनी स्थलांतर केले आहे, त्यांनी आपल्या कार्डाची स्थिती वेळोवेळी तपासावी.
रेशन कार्डसाठी पात्रता सरकारने निश्चित केली आहे आणि ती पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळतो.
पात्र असलेल्या व्यक्तींनी स्थानिक अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देताना नियमांचे पालन झाले पाहिजे, यावर भर दिला जात आहे.
त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे रेशन न उचलणे ही मोठी चूक ठरू शकते.
Read Also : https://ajinkyabharat.com/adoption-nor-ran-hoil/