मुंबई | २७ जून २०२५ – महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही,
जाधव येऊ देत की अजून कोणीही… आम्ही खपवून घेणार नाही.”
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
धामणगाव (गो.) येथे शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष
फडणवीस सरकारने हिंदी सक्तीबाबतचा जीआर रद्द केला असला तरी
डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीबाबत चिंता व्यक्त करत,
राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला. “मराठी माणसांनी या निर्णयाला विरोध केलाय,
जाधवांनी ही भावना समजून घ्यावी,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
राज ठाकरे यांनी विधीमंडळातील आमदारांना देखील उद्देशून म्हटले की,
“मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण न करता शिक्षणातील मूळ प्रश्नांवर बोला – शिक्षकांची कमतरता,
पगाराचा अभाव आणि शाळांची अवस्था यावर लक्ष द्या.”
मराठी अस्मिता जपण्यासाठी मनसेने दिलेला आवाज जनतेच्या पाठिंब्यामुळे यशस्वी ठरल्याने मनसेतर्फे जल्लोषही करण्यात आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-business-teaching-authority-jaloshat-welcome/