जिल्हा परिषदेच्या एका शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात
आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्या
शिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात,
Related News
10 वर्षांनी पुन्हा ‘देऊळ बंद’: आता देवाची परीक्षा, रिलीज डेट ठरली – 21 मे 2026
मराठी चित्रपटसृष्टीतील अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारी प्रतिष्ठित फिल्म ‘
Continue reading
Bigg Boss Marathi 6: घरातील बेशिस्तीवर संतप्त झाले 'बिग बॉस', टास्क रद्द – चाहत्यांसाठी थरारक अपडेट
कलर्स मराठी वर आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा
Continue reading
Bigg Boss Marathi 6 – आठवडा 12 निकाल विशेष: या आठवड्याचा गायब होणारा कोण? चाहत्यांनी वाचावे प्रसिद्ध व्होटिंग ट्रेंड!
कलर्स मराठी आणि JioCinema/JioHotstar वर सतत प्रेक्षकांच्या चा...
Continue reading
भारत विद्यालय अकोला येथे सत्कार व मार्गदर्शन समारंभ उत्साहात संपन्न
अकोला, दि. २ एप्रिल २०२६: अकोला येथील भारत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सत्कार व मार्गदर्शन समारंभा...
Continue reading
Raghav Chadha: संसदेत उठवलेले ५ मुद्दे जे लोकांच्या चर्चेचा विषय बनले
आम आदमी पक्ष (AAP) नेत्यांपैकी एक महत्त्वाचा चेहरा मानला जाणारा Raghav Chadha
Continue reading
IPL 2026: ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
IPL 2026 चा सीझन सुरू झाला असून लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी पहिल्...
Continue reading
पन्नाशीनंतर व्हिटामिन्स D आणि B12 ची गरज का वाढते? या पदार्थांद्वारे कमतरता पूर्ण करा
वय पन्नाशीनंतर शरीरावर अनेक बदल दिसून येतात. हाडांचे घनत्व कमी ह...
Continue reading
मुंबईत घर खरेदीत बूम, मार्चमध्ये १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला, सरकारी तिजोरीत १४९२ कोटी जमा
मुंबईत रिअल इस्टेट मार्केटने मार्च २०२६ मध्ये जोरदार बूम पाहिला...
Continue reading
अलाहाबाद उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी: “खूप चांगलं असणंही खूप धोकादायक”
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केलेल्या महत्वाच...
Continue reading
Weather Update : महाराष्ट्रावर पावसाचं मोठं संकट, 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट, IMD चा झोप उडवणारा इशारा
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट...
Continue reading
अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल, बीडमध्ये वीज कोसळून शेतकरी ठार, शेतमालाचे मोठे नुकसान
महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पा...
Continue reading
शिंदे गटाला धाराशीव जिल्ह्यात जबर धक्का, दोन नेत्यांचा करुणा मुंडे पक्षात प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा घसरणारा टप्पा समोर आला आहे.
Continue reading
ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला.
शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या अन्
काय घडले ते पालकांना सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील या
घटनेनंतर पुन्हा समस्त पालकवर्ग चिंतत आला आहे. बाळशीराम
यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. अहमदनगर
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत
तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक
मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना
सांगितला. या प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम
बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले होते. मुख्यध्यापकांनी त्या
सर्व मुलींना बोलवून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या
कारनाम्याचा पाढा वाचला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल केला. वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे
शाळेत नव्याने रूजू झाले. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत
आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख
करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन
मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून
पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५,
बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र
देशमुख करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-advice-to-keep-the-enemies-of-development-in-maharashtra-out-of-power/