पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात;
परंतु अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही.
छत्रपतींचे महानाट्य दाखविले म्हणजे गुन्हा केला का,
Related News
Ladki Bahin Yojana News : अमरावती जिल्ह्यात ई-केवायसी आणि पडताळणीनंतर 33 हजार 304 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसू...
Continue reading
आसाममध्ये भारतीय लष्कराच्या AN-32 विमानाचा भीषण अपघात; 5 जवानांना वीरमरण, को-पायलट गंभीर जखमी
जोरहाटमध्ये लष्करी विमानाचा भीषण अपघात; 5 जवानांचा मृत्यू,...
Continue reading
भारतीय जहाजांवरील हल्ले थांबवा, भारताचा अमेरिकेला कठोर संदेश
भारताचा अमेरिकेला कठोर संदेश : ओमानच्या आखातात घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर भारत आणि अमेरिका...
Continue reading
इराणसाठी काळरात्र? ट्रम्प यांच्या स्फोटक घोषणेने जगभरात खळबळ; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा ए...
Continue reading
धक्कादायक! शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक; मोहन भागवत प्रवास करत असलेल्या कोचची काच फुटली, 5 मोठे प्रश्न उपस्थित
मोहन भागवतांच्या कोचवर दगडफेक : लखनऊहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या शताब्दी...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत; अदिती परळकर, राकेश पै आणि मुलगा सिड यांचा दुर्दैवी मृत्यू
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मराठी कुटुंबाच्या गू...
Continue reading
Zojila Tunnel चा ऐतिहासिक ब्रेकथ्रू! 13 किमी लांबीचा बोगदा बदलणार लडाखचे भविष्य
Zojila Tunnel Breakthrough: 13 किमी लांबीचा आशियातील सर्वात शक्त...
Continue reading
मोठी अपडेट! मोदी मंत्रिमंडळात 12 खात्यांमध्ये मोठा फेरबदल? अनेक मंत्र्यांची होऊ शकते गच्छंती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या...
Continue reading
राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटी चोरी? संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप; मोदींवरही साधला निशाणा
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार स...
Continue reading
असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते.
यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी पुण्यातच जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडले.
ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी
तसेच अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले होते;
परंतु मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
१३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजपा,
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सत्ता आणायला मोदींना छत्रपतींचा आधार लागतो
आणि समुद्रात स्मारक होत नाही. भूमिपूजन करायला जमते.
छत्रपतींचा इतिहास दाखवला तर सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का?
अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली.
तसेच छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात. एवढ्या नीचपणाने सत्ता आणून
तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? पुन्हा अटक वॉरंट का काढले?
न्याय, गृह विभाग फडणवीस यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे.
न्यायाधीश हे फडणवीस यांचे नातेवाईक आहेत.
मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे.
पैसे दिले होते, त्या मॅटरमध्ये माझा चेक नाही.
आम्ही सन्मान करतो म्हणून हुकूमशाही करता का, मी काय दहशतवादी आहे काय, अशा सवाल जरांगे यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/liquor-will-become-cheaper-across-the-country/