पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात;
परंतु अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही.
छत्रपतींचे महानाट्य दाखविले म्हणजे गुन्हा केला का,
Related News
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल...
Continue reading
नवी दिल्ली : भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना काल लोकसभेत पाहायला मिळाली. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे बहुचर्चित ‘नारी शक्ती वंदन’ म्हणजेच महिला आरक्षण विधेयक मंजूर ह...
Continue reading
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी उसळी; १० ग्रॅमसाठी विक्रमी भाव, ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
अमेरिकेत इंधनदरांची भडक वाढ; इराण–अमेरिका संघर्षाचा जगभर परिणाम
मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून अमेरिकेने इराणविरोधात उघड लढाईची भूमिका...
Continue reading
सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी होणार; अशोक खरात प्रकरणावर फडणवीसांची मोठी घोषणा
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक...
Continue reading
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्याल? रोपे सुकू नयेत यासाठी खास टिप्स
तुळस ही फक्त एक झाड नाही, तर हिंदू धर्मात तिचा धार्मिक आणि औषधी महत्त्वाचा मोठा सहभाग...
Continue reading
उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी हळूच मीठ टाकल्यास मिळतात अशा 5 जबरदस्त फायदे
उन्हाळा सुरू होताच टरबूज हा सगळ्यांच्या जेवणात, ताज्या फळांमध्ये आणि स्नॅक ...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांचा Donald Trump यांना थेट फोन; भारताची भूमिका स्पष्ट
अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते.
यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी पुण्यातच जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी टीकास्त्र सोडले.
ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी
तसेच अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले होते;
परंतु मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
१३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजपा,
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सत्ता आणायला मोदींना छत्रपतींचा आधार लागतो
आणि समुद्रात स्मारक होत नाही. भूमिपूजन करायला जमते.
छत्रपतींचा इतिहास दाखवला तर सांस्कृतिक मंत्रालयाला ते पैसा भरता येत नाही का?
अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली.
तसेच छत्रपती अडचणीत आणण्याची परंपरा फडणवीस जपत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात. एवढ्या नीचपणाने सत्ता आणून
तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? पुन्हा अटक वॉरंट का काढले?
न्याय, गृह विभाग फडणवीस यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे.
न्यायाधीश हे फडणवीस यांचे नातेवाईक आहेत.
मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे.
पैसे दिले होते, त्या मॅटरमध्ये माझा चेक नाही.
आम्ही सन्मान करतो म्हणून हुकूमशाही करता का, मी काय दहशतवादी आहे काय, अशा सवाल जरांगे यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/liquor-will-become-cheaper-across-the-country/