पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक.
यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना
कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.
Related News
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी
DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?
अकोट तालुक्यात मुंडगाव येथे डिबिटी कॅम्प – हजारो निराधारांना थेट लाभाचा दिलासा!
सावित्रीबाई फुले समाजाला प्रेरणा देणारी शाळा
अकोट रेल्वे स्टेशनवर युवकाचा दुर्दैवी मृत्यू – अपघात की आत्महत्या?
ट्रॅव्हलिंगमधून कमवा लाखो: जाणून घ्या टॉप 10 जॉब्स!
“विद्यार्थ्यांनी सादर केला शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य”
“ओबीसी महासंघाचा उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन”
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने
संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने
शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला
परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने
ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसल आहे.
शासन जो पर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले
आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत ते का मिळाले नाहीत?
याच उत्तर मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/attempt-to-commit-suicide-by-a-village-servant/