पिकविम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी आक्रमक.
यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना
कंपनीने पुन्हा शेतकऱ्याची थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.
Related News
अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारच...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
श्री परशूराम जयंती साजरी करण्यासाठी अकोला शहरात भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती...
यात्रेच्या आयोजनात सामान्यतः स्थानिक शाळा, संस्था,
आणि धार्मिक संघटना सहभागी झाल्या...
Continue reading
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्र) अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून खंडणीची
मागणी केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) चे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या अडचणी वाढल्या आह...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर :
जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला
जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना र...
Continue reading
बुरहानपूर (मध्यप्रदेश) –
येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून,
अवघ्या १७ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने
आपल्या २५ वर्षीय पतीचा निर्घृण खून ...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
पातुर प्रतिनिधी |
माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,
नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.
त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरल...
Continue reading
हा अपघात होताच ही बातमी पंचक्रोशी मध्ये इतक्या वेगाने पसरली की हा अपघात बघण्यासाठी मोठी गर्दी झाली.
नांदेड: नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारामध्ये गुरुवारी दुपारी एक अत्यंत विचित्र व...
Continue reading
शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दोनशे ते एक हजार रुपयापर्यंत देण्यात आल्याने
संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
पंचनामे करताना त्यावर नुकसानीचे क्षेत्र न टाकल्याने
शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला
परंतु शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने
ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसल आहे.
शासन जो पर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले
आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत ते का मिळाले नाहीत?
याच उत्तर मिळे पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.
Read also: https://ajinkyabharat.com/attempt-to-commit-suicide-by-a-village-servant/