शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सलग 56वे वर्ष असून,
यामध्ये 700 हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
रथ, मेणा, अश्व, टाळकरी, पताकाधारी अशा पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत,
“जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते” व “श्रीहरी विठ्ठल”
या नामजपाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान झाले.
टाळ-मृदंगाच्या निनादात, भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
श्रीची पालखी तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करत सुमारे 725 किलोमीटरचे अंतर पार करून
4 जूलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान
श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम असणार आहे.
परतीचा प्रवास 10 जुलै रोजी सुरू होणार असून, पंढरपूर ते शेगाव हे सुमारे 550 किलोमीटरचे
अंतर पायी पार करून, 30 जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम केल्यानंतर,
31 जुलै (गुरुवार) रोजी श्रीची पालखी शेगावला पोहोचणार आहे.
एकूण 1300 किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावाने करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे.
READ MORE HERE https://ajinkyabharat.com/balapuramadhil-three-rahivashancha-death/