मुंबई शहर धोकादायक; लँसेटच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर.
भारतातील १० शहरे अशी आहेत,
ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत.
Related News
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्र...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा चेहरा म्हणजे शिव ठाकरे, जो 'बिग बॉस मराठी'चा विजेता म्हणून ओळखला जातो. त्यान...
Continue reading
IND vs ENG, T20 वर्ल्डकप 2026: संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारताची उपांत्य फेरीत विजयानुभवाची तयारी
टी20 वर्ल्डकप 2026 च्या उपांत्य फेरी...
Continue reading
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या काउंटर-इंटेलिजन्स पथकाने कुख्यात गँगस्टर महफूज उर्फ बॉबी कबूतर याला अटक केली आहे. तो तुरुंगात असलेल्या गँगस...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची उपस्थिती
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण
मुंबई :...
Continue reading
Arab Nations Summit In India : मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, मुस्लिम देशांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे, पाकिस्तानला सणसणीत चपराक
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय स्त...
Continue reading
अकोला ते शिमला… आठ वर्षांनंतर बेपत्ता तरुणाचा चमत्कारिक शोध
गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य; ओळखपत्र तपासणीत उलगडली कहाणी, व्हिडिओ कॉलवर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू
दरम्यान जयेश ...
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
Prashant तमांग : 43 व्या वर्षी अभिनेता आणि गायक प्रशांत तमांग याने अखेरचा श्वास घेतला
Continue reading
Jay भानुशालीपासून घटस्फोटानंतर माही विजची भावनिक ‘आय लव्ह यू’ पोस्ट; मित्र नदीमसाठी शब्दांचा वर्षाव, कमेंट सेक्शन बंद ठेवल्याने चर्चांना उधाण
मुंबई : मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता...
Continue reading
या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हजार मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
पायाभूत सोयी-सुविधा, नागरी वसाहती कारखानदारी,
रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे.
ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत,
त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे.
रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला
आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे.
दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के
म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
भारतातील १० शहरांमध्ये जवळपास सात टक्के मृत्यू
वायू प्रदुषणामुळे होत आहेत.
तर वर्षभरात जवळपास ३३ हजार लोकांना वायू प्रद्यणाला बळी पडावे लागत आहे,
असाही दावा लँसेटच्या अहवालात करण्यात आला आहे.
भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता,
मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी या प्रमुख शहरांचा समावेश होतो.
यापैकी शिमलामध्ये वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची सर्वात कमी संख्या आहे.
याठिकाणी वर्षभरात केवळ ५९ मृत्यू वायूप्रदूषणामुळे झाले आहेत.
लॅसेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
शिमलामध्ये सर्वात कमी वायू प्रदूषण
वायू प्रदूषणामुळे मुंबईत दरवर्षी ५१००, बंगळुरूमध्ये २,१००,
चेन्नईत २,९०० आणि कोलकातामध्ये ४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
सर्वात कमी वायू प्रदूषण हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये आढळून आले आहे.
दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषणाची समस्या आता जाणवू लागली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/hemant-soren-took-oath-as-chief-minister/