मुंबई शहर धोकादायक; लँसेटच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर.
भारतातील १० शहरे अशी आहेत,
ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत.
Related News
2 धडक, एकच थार आणि मोठा संताप! मुंबईतील Hit and Run प्रकरण व्हायरल
थार चालकाचा कारनामा : मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा बेफाम वाहनचालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...
Continue reading
वडापावला इंग्रजीत काय म्हणतात? 7 गोष्टी ज्या अनेकांना माहीत नाहीत; इतिहासापासून इंग्रजी नावापर्यंत सर्वकाहीमुंबई म्हटलं की लोकल ट्रेन, चौपाटी आणि वडापाव हे समीकरण जवळपास ठरलेलं...
Continue reading
'आरंभी' मालिकेचे शूटिंग संपवून घरी जात असताना 51 वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट संजीब सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पेट्रोल पंपावर ते अचान...
Continue reading
मोठा निर्णय! राज्यातील 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्या...
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री
Continue reading
राम कदमांचा भावनिक खुलासा; 'मी त्यामुळे आई गमावलीय', कबुतरखान्यांवर विधानसभेत मोठी मागणी
मुंबईतील कबुतरखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणि सार्वजनिक आरोग्याच्या ...
Continue reading
'पाकीजा' आणि 'रझिया सुलतान'सारख्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री गीता कपूर यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत वेदनादायी ठरला. मुलाने रुग्णालयात सो...
Continue reading
मुंबईतील मानखुर्द इमारत दुर्घटनेत ६ वर्षीय आलियासह अनेकांचा मृत्यू झाला. मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात असताना वडिलांनी आपल्या लेकरीला कायमचं गमावलं. वाच...
Continue reading
राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेत धक्का; SRPF जवानाच्या मृत्यूमागचं कारण काय?
मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या अतिसुरक्षित राजभवनातून सोमवारी सकाळी एक अत...
Continue reading
भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं? 3 वेळा बदललं नाव; इतिहास जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
भारतातील पहिले रेल्वे स्टेशन आज ज्या नावाने ओळखले जाते,...
Continue reading
ढगांमध्ये आढळले काजळीचे धोकादायक कण; पावसाच्या निर्मितीवर होऊ शकतो परिणाम, भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनातून महत्त्वाचा खुलासा
भारतीय उष्णदेशीय हवामानश...
Continue reading
मुंबईतील साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणातील 7 मोठे धक्कादायक खुलासे; कंत्राटदार फरार, 3 मजूर पोलिसांच्या ताब्यात
मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घ...
Continue reading
या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हजार मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
पायाभूत सोयी-सुविधा, नागरी वसाहती कारखानदारी,
रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे.
ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत,
त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे.
रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला
आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे.
दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के
म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
भारतातील १० शहरांमध्ये जवळपास सात टक्के मृत्यू
वायू प्रदुषणामुळे होत आहेत.
तर वर्षभरात जवळपास ३३ हजार लोकांना वायू प्रद्यणाला बळी पडावे लागत आहे,
असाही दावा लँसेटच्या अहवालात करण्यात आला आहे.
भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता,
मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी या प्रमुख शहरांचा समावेश होतो.
यापैकी शिमलामध्ये वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची सर्वात कमी संख्या आहे.
याठिकाणी वर्षभरात केवळ ५९ मृत्यू वायूप्रदूषणामुळे झाले आहेत.
लॅसेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
शिमलामध्ये सर्वात कमी वायू प्रदूषण
वायू प्रदूषणामुळे मुंबईत दरवर्षी ५१००, बंगळुरूमध्ये २,१००,
चेन्नईत २,९०० आणि कोलकातामध्ये ४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
सर्वात कमी वायू प्रदूषण हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये आढळून आले आहे.
दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषणाची समस्या आता जाणवू लागली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/hemant-soren-took-oath-as-chief-minister/