मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे.
नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली
असून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी
बीडच्या पोलिसांवरच थेट आरोप केले आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना या हत्येत सहआरोपी करावे असे म्हटले आहे.
Related News
Taskaree: The Smuggler’s Web – Emraan Hashmi ची दमदार सुरुवात, पण कथानकातील वळणांनी उत्सुकता कमी करणारी मालिका
नेटफ्लिक्सवरील Taskaree: The Smuggler’s Web ही मालिका सुरूवातीपासूनच...
Continue reading
एकेकाळी मोफत, आता भारतातील सर्वाधिक मागणी असलेली भाज्या – २०२५ मध्ये Coriander मारली बाजी
एका काळी आपल्या स्वयंपाकात मोफत मिळणारी साधी हिरवी पानभाजी,
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
"भावना हाताबाहेर जाऊ शकत नाहीत": Mamata Banerjee विरुद्ध ईडी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर मत
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Mamata Banerjee
Continue reading
Nupur Sanon Reveals : कृती सानोने माझ्या आईसमोर माझे प्रेम मान्य करून दिले
बॉलिवूडमध्ये बहिणींच्या नात्याचे महत्व नेहमीच विशेष असते. नुकतेच अभिनेत्री
Continue reading
Winter मधे ऊर्जा आणि तृप्तीसाठी ७ प्रोटीनयुक्त लाडू: आरोग्यदायी गोड चव जी ठेवते तुम्हाला तंदुरुस्त
Winter म्हटलं की शरीराला अधिक ऊर्जेची, उष्णतेची आणि...
Continue reading
Gold and Silver Prices : 100 वर्षांपूर्वीपासून आजपर्यंतचा प्रवास
शेअर बाजारातील घसरणी आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे Gold and Silver च्या किमत...
Continue reading
Bath with Saltwater : त्वचेसाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bath with Saltwater : आजकाल स्किनकेअरच्या जगात दररोज नवी...
Continue reading
Sanjay Kapoor च्या 30,000 कोटींच्या संपत्तीच्या वादात मोठा ट्विस्ट; कॉल डिटेल रेकॉर्ड्समुळे उघडला धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन
Continue reading
महाराष्ट्रापेक्षा लहान देश India साठी देवदूत बनला; रशियन तेलाची कमतरता भरून काढण्यासाठी इक्वेडोरकडून तेल खरेदी
महाराष्ट्रापेक्षा लहान देश India साठी देव...
Continue reading
Make Traditional Rajasthani Besan Methi Paratha at Home – कुरकुरीत बाहेर, मऊ आत
Rajasthani Besan Methi Paratha : राजस्थानी पद...
Continue reading
Assam: India's 'Tea Capital' : जिथे चहा फक्त पेय नाही, संस्कृती आहे
Assam: India's 'Tea Capital' : चहा हा फक्त भारतातल्या लोकां...
Continue reading
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.
आता नुकताच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
हे दिसले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ज्या चाैकश्या अपेक्षित होत्या, त्या सरकारने सुरू केल्याआहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्या बाबी पाहिजे,
त्या केल्या आहेत. ज्या चौकशा अपेक्षित होत्या त्या सरकारने सुरू केल्या आहेत. मला विश्वास आहे,
संतोष देशमुख यांच्या हत्येतील कोणताही आरोपी न्यायालयातून सुटणार नाही.
फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार मागे लागणार आहे. कोणताही पुरावा नष्ट होणार नाही,
याची काळजी आमचे सरकार घेत आहे. या हत्येतील कोणताही मारेकरी सुटू नये,
तो फाशीपर्यंत गेला पाहिजे असा आमचा फोकस आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे.
विभागीय महसूल आयुक्तालयावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडला व्हावे अशी मागणी आहे,
पण लातूरकडून विरोध केला जात आहे. विभागीय महसूल आयुक्तालयाचा निर्णय घेताना नांदेड,
लातूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदूत्व आहे का?
असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे आता असच बोलत असतात.
त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेसच्या एक हजार बाबी आमच्याकडे आहेत.
पण, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत. आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिले.
52 टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाली आहेत. आज आमचा फोकस आरोप
More news here
https://ajinkyabharat.com/a-bai-kya-bolli-tumhi-tum-tutun-padta-amhi-khol-gallo-tar-shirsatancha-thackeray/