IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) अखेर 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर
पहिला किताब जिंकला आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर शुभेच्छांचा आणि विनोदांचा पूर आला.
या मध्ये दिल्ली पोलिसांनी केलेला एक मजेशीर आणि समजावणारा पोस्ट प्रचंड व्हायरल झाला आहे.
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
पोस्टमधून संदेश:
दिल्ली पोलिसांनी RCB च्या विजयाच्या निमित्ताने वाहन चालवणाऱ्या तरुणांना उद्देशून संदेश दिला —
“बघा, RCB ने 18 वर्षे वाट पाहिली आणि तुम्ही अजून लायसन्स नसेल तरी गाडी चालवण्याचा हट्ट करता?”
त्यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं – “विराट विजयासाठी संयम गरजेचा आहे!”
वायरल का झाला पोस्ट?
RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीतल्या तरुणांमध्येही उत्साह दिसून आला.
पण दिल्ली पोलिसांनी या संधीचा वापर जनजागृतीसाठी केला आणि ‘ड्रायव्हिंग एज अवेअरनेस’
वाढवण्यासाठी अनोखा मार्ग निवडला. सोशल मीडियावर याचं भरपूर कौतुक होत आहे.
IPL 2025 फायनल:
राजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत करत 190
धावांचं लक्ष्य दिलं होतं, ज्याच्या प्रत्युत्तरात पंजाब फक्त 184 धावाच करू शकली.
आणि 18 वर्षांनंतर बेंगळुरूने पहिल्यांदाच IPL चषक उंचावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-akot-talukyastha-vastapur-yehet-karma-killing/