श्रीनगर –
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून,
देशभरात सर्च ऑपरेशन्स राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने बारामुल्ला
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
जिल्ह्यात मोठी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
ही कारवाई लाइन ऑफ कंट्रोल (LoC) जवळ घडली असून, घुसखोरीचा प्रयत्न वेळीच
हाणून पाडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. भारतीय लष्कराने या दोन दहशतवाद्यांकडून दोन रायफल्स,
मोठ्या प्रमाणावर कारतूस, गोळाबारूद आणि अन्य वस्तू जप्त केल्या आहेत.
दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चलन आणि चॉकलेट सुद्धा जप्त
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, मारलेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी चलन, चॉकलेट,
सिगरेटच्या पाकिटांचा स्टॉक, तसेच इतर वैयक्तिक वस्तूही सापडल्या आहेत.
यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी पूर्ण तयारीनिशी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला दबाव
गेल्या काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 28 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर संपूर्ण काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर TRF या दहशतवादी संघटनेचे संबंध आणि हालचालींवर अधिक बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
सर्च ऑपरेशन सुरूच
बारामुल्ला येथे यशस्वी कारवाईनंतर देखील सुरक्षा यंत्रणा सतत सर्च ऑपरेशन्स राबवत असून,
काश्मीरमध्ये घुसलेल्या उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
भारतीय लष्कर, BSF आणि स्थानिक पोलिस यांचे संयुक्त ऑपरेशन सध्या जोरात सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyacha-mastermind-angle/