मुंबई / पटना:
वैभव सूर्यवंशी… हे नाव आता क्रिकेटविश्व विसरणार नाही. केवळ १४ वर्षांचा असलेला हा बिहारचा खेळाडू
आयपीएल 2025 मध्ये अशी काही धडाकेबाज कामगिरी करेल, याचा अंदाजही कुणी लावला नव्हता.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले, आणि आयपीएलच नव्हे,
तर जागतिक क्रिकेट इतिहासात सर्वात कमी वयात टी-२० शतक करणारा खेळाडू बनला!
सामना गाजवणाऱ्या वैभवच्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:
35 चेंडूत शतक – भारताकडून आयपीएलमधील सर्वात जलद शतक
11 षटकार – एका IPL डावात सर्वाधिक षटकार (भारतीय खेळाडू)
स्ट्राईक रेट 265+ – आक्रमकतेचा उच्चांक
पहिल्या 3 डावांत 16 षटकार – ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडला
IPLमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू – वय फक्त 14 वर्षे
अनकॅप्ड खेळाडूंपैकी सर्वात जलद शतक – प्रियांश आर्यचा विक्रम खोडला
जुने विक्रम, नव्या पिढीकडून मोडीत!
2008 मध्ये युसूफ पठाणने 37 चेंडूत शतक झळकावले होते, पण त्यावेळी वैभवचा जन्मही झाला नव्हता!
आज, त्याच पिढीतील वैभवने याच विक्रमाला मागे टाकून युसूफच्या शतकाच्या आठवणी धुसर केल्या.
जगप्रसिद्ध ख्रिस गेलचा 30 चेंडूत शतकाचा विक्रम अजून अबाधित असला,
तरी वैभव आता IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतकवीर बनला आहे.
वैभव सूर्यवंशीच्या नावावर नवे विक्रम:
सर्वात कमी वयात टी-२० शतक
IPL मध्ये सर्वाधिक षटकार (3 डावांत – 16)
अनकॅप्ड खेळाडूंमधील सर्वात जलद शतक
एका IPL डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय
राजस्थान रॉयल्सकडून एका सामन्यात सर्वाधिक षटकार
वैभव कोण आहे?
वय: 14 वर्षे
घटक: बिहार
IPL 2025 लिलाव: राजस्थान रॉयल्सने 1.1 कोटी रुपयांत खरेदी
पहिलंवहिलं रणजी पदार्पण: वयाच्या 13व्या वर्षी
अंडर-19 आशिया कपमध्ये सहभाग, 176 धावा
रणधीर वर्मा स्पर्धेत नाबाद 332 धावांची खेळी
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-sarkarcha-motha-decision/