मुंबई | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील
नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Related News
हुबेहूब रुपाली चाकणकरच : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. 'Maharashtra Epstein Files' या चित्रपटाचा टीझर आणि त्यामधील कलाकारांचे लूक समोर आल्...
Continue reading
भोपाळमध्ये लग्नाला नकार दिल्यानंतर AI चा वापर करून तरुणीचे बनावट हनीमून फोटो व्हायरल, डोहाळेजेवणाची खोटी निमंत्रणपत्रिका आणि 500 कॅब बुक केल्याचा धक्कादायक ...
Continue reading
राम मंदिरातील 7 कोटींच्या कथित दानचोरीची धक्कादायक Inside Story: CCTV झाकून, वॉशरूममध्ये पैसे लपवून 70 वेळा चोरीचा थरार!देशभरातील कोट्यवधी भा...
Continue reading
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर एका वडिलांचा आणि त्यांच्या मुलीचा भावनिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा फोटो खरोखरच या भूकंपा...
Continue reading
भारताच्या नव्या नियमांनी नेपाळला मोठा धक्का !
भारत आणि नेपाळ यांच्यातील व्यापार आणि सीमाविषयक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता नेपाळच्या चहा उद्योगासमोर मोठे...
Continue reading
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा एका धक्कादायक गुन्ह्यामुळे चर्चेत आली आहे. केवळ लोकलचा दरवाज...
Continue reading
करिअरसाठी मुंबई सोडली; बेंगळुरूनं दिला पैसा, संधी आणि एकटेपणाची भीती! मराठी तरुणाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचं स्वप्न प...
Continue reading
दान चोरी प्रकरणात 2 मोठे राजीनामे; SIT तपासात समोर आले धक्कादायक दावे
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्या राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणात मोठ...
Continue reading
राम मंदिर देणगी घोटाळा: 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल; SIT अहवालानंतर मोठा धक्कादायक खुलासा
देशभरातील कोट्यवधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देण...
Continue reading
राज ठाकरेंचा कडक इशारा : मुंबईतील मालाड परिसरात घडलेल्या वादग्रस्त घटनेनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिव...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली, कुटुंबांना आधार
बैठकीदरम्यान पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील.
केवळ आर्थिक मदतीपुरतंच नव्हे तर त्यांच्या शिक्षण, रोजगाराच्या बाबतीतही शासन मदत करणार आहे.“
संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी
या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. राज्य सरकारने त्यांच्या मुलीला –
असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत होणार आहे.
राज्य सरकारचा ठाम निर्णय – ‘कुटुंब एकटं नाही’
राज्य सरकारने यावेळी स्पष्ट केलं की, हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांना सर्व प्रकारची शासकीय मदत पुरवली जाईल.
या निर्णयाने पीडित कुटुंबीयांना मानसिक आणि सामाजिक आधार मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील नागरिकांना गमवण्याची दु:खद घटना असली,
तरी राज्य सरकारने घेतलेला संवेदनशील निर्णय ही त्या कुटुंबांसाठी दिलासा देणारी बाब आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/18-years-ipl-14-varshachaya-poracha-tararak-karnama/