मुंबई शहर धोकादायक; लँसेटच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर.
भारतातील १० शहरे अशी आहेत,
ज्याठिकाणी वायू प्रदूषणामुळे सात टक्के मृत्यू होत आहेत.
Related News
Maharashtra पुन्हा गारठणार; 8 जिल्ह्यांत थंडीची लाट, प्रदूषणाचीही चिंता – हवामान विभागाचा इशारा
Maharashtra हिवाळ्याचा प्रभाव पुन्हा एकदा तीव्र हो...
Continue reading
Mumbai : वरळी सी फेसवर डॉल्फिन्सचं दर्शन, मुंबईकरांची उत्स्फूर्त गर्दी
Mumbai म्हणजे सतत धावपळ, लोकलची गर्दी, वेळेच्या मागे धावणारी माणसं आणि कधीही न ...
Continue reading
Mumbaiत दादरमध्ये तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा, अग्निशमन दलाने वाचवले
Mumbai तील दादर रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटे एका तरुणाने केलेल्या कृत्यान...
Continue reading
लिओनेल मेस्सीचा भारत दौरा आणि वानखेडे स्टेडियममधील जंगी स्वागत
फुटबॉलच्या दुनियेत लिओनेल मेस्सीचं नाव एखाद्या देवासमान आहे. अर्जेंटिनाला आपल्या ...
Continue reading
दिल्लीच्या शकूरबस्ती रेल्वे स्टेशनजवळ बुधवार रोजी मोठा रेल अपघात टळला. स्टेशनपासून काही अंतरावर जात असलेल्या एका ट्रेनच्या दोन डबे अचानक ट्रॅकवरू...
Continue reading
भविष्य पुराण: 2026 मध्ये जगात घडणार महाभयंकर घटना
हिंदू धर्मामध्ये एकूण 18 पुराणं आहेत आणि त्यामध्ये भविष्य पुराण हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पु...
Continue reading
प्रदुषणातही फुप्फुसे कार्यक्षम ठेवा, रामदेव बाबांनी सांगितलेले प्राणायाम आणि योगासने
दिल्ली, मुंबई, कोल्हापूर किंवा पुण्यासारख्या महानगरांमध्ये हिवाळ्यात
Continue reading
Rami हॉटेल ग्रुपला मोठा झटका; आयकर विभागाचे सर्च ऑपरेशन सुरू
मुंबई: प्रसिद्ध Rami हॉटेल ग्रुपला मोठा झटका बसला आहे. आयकर विभागाने आज (मंगळवार) पहाटेपास...
Continue reading
Mumbai Crime Blackmail Case मध्ये गोरेगाव येथील तरुणीने मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी मिळाल्याने आत्महत्या केली. आरोपी अट...
Continue reading
“IIT Mumbai vs IIT Bombay या नावाबाबतचा वाद पुन्हा पेटला आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले. मनसे-भाजप ...
Continue reading
‘सततच्या छळाच्या घटनांमुळे’: अभिनेत्री सेलीना जेटलीने पती पिटर हॅगविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार प्रकरण दाखल केले; ५० कोटी रुपयांची भरपाई मागितली
मुंब...
Continue reading
युवराज सिंह : वडिलांना महिन्याला किती पैसे देतो? योगराज-सिंह कुटुंबाच्या नात्याबद्दल खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार युवराज सिंह नेहमीच आपल्या ...
Continue reading
या शहरांमध्ये दरवर्षी ३३ हजार मृत्यूंना वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
पायाभूत सोयी-सुविधा, नागरी वसाहती कारखानदारी,
रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे.
ज्याप्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत,
त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे.
रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला
आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे.
दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के
म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत.
लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून
भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.
भारतातील १० शहरांमध्ये जवळपास सात टक्के मृत्यू
वायू प्रदुषणामुळे होत आहेत.
तर वर्षभरात जवळपास ३३ हजार लोकांना वायू प्रद्यणाला बळी पडावे लागत आहे,
असाही दावा लँसेटच्या अहवालात करण्यात आला आहे.
भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता,
मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी या प्रमुख शहरांचा समावेश होतो.
यापैकी शिमलामध्ये वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची सर्वात कमी संख्या आहे.
याठिकाणी वर्षभरात केवळ ५९ मृत्यू वायूप्रदूषणामुळे झाले आहेत.
लॅसेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
शिमलामध्ये सर्वात कमी वायू प्रदूषण
वायू प्रदूषणामुळे मुंबईत दरवर्षी ५१००, बंगळुरूमध्ये २,१००,
चेन्नईत २,९०० आणि कोलकातामध्ये ४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
सर्वात कमी वायू प्रदूषण हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये आढळून आले आहे.
दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषणाची समस्या आता जाणवू लागली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/hemant-soren-took-oath-as-chief-minister/